Fadnavis call Pawar: फडणवीस यांचा पवारांना फोन…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता. त्यावर पवार यांनी खुलासा केला आहे. फडणवीस यांचा फोन आला होता, असे पवार यांनी स्पष्ट…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता. त्यावर पवार यांनी खुलासा केला आहे. फडणवीस यांचा फोन आला होता, असे पवार यांनी स्पष्ट…
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘विजयादशमी’ कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. (RSS vijayadashmi) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) २…
नवी दिल्ली : बिहार एसआयआर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२२ ऑगस्ट) प्रारूप मतदार यादीतून वगळलेल्या व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने समावेशासाठी अर्ज सादर करू शकतात, असे स्पष्ट केले. तसेच फॉर्म प्रत्यक्ष सादर…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने असे निर्देश दिले की भटक्या कुत्र्यांना फक्त प्रत्येक महानगरपालिका वॉर्डमध्ये…
नवी दिल्ली : विरोधकांकडून होणारा निषेध आणि प्रचंड घोषणाबाजी दरम्यान राज्यसभेने गुरुवारी (२१ ऑगस्ट) ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयकाला मंजुरी दिली. लोकसभेने आधीच मंजूर केलेले हे विधेयक केंद्रीय मंत्री…
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने स्थापन केलेल्या दर सुसूत्रीकरणावरील मंत्र्यांच्या गटाने (जीओएम) जीएसटीसाठी केंद्राच्या दोन-दर रचनेच्या प्रस्तावाला स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेला याची शिफारस केली…
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (ISS) यशस्वी मोहिमेनंतर उत्साहित झालेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी, लवकरच आपलाच कोणीतरी ‘‘आपल्या स्वतःच्या कॅप्सूलमधून, आपल्या रॉकेटमधून, आपल्या मातीतून’’ अंतराळात प्रवास करेल, असा…
केंद्रीय यंत्रणांचा कारभार गेल्या काही वर्षांत कसा चालला आहे हे आपण पाहतोय. न्यायालयेसुद्धा कशी पक्षपाती व्यवहार करताहेत हेही वेळोवेळी दिसून आले आहे. अशा परिस्थितीत प्रस्तावित १३० वे घटना दुरुस्ती विधेयक…
नवी दिल्ली : भारताने बुधवारी (२० ऑगस्ट) ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून अग्नि-५ मध्यम-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. त्यामुळे देशाच्या धोरणात्मक संरक्षण क्षमतेत लक्षणीय वाढ झाली.(Agni-5) स्ट्रॅटेजिक…
नवी दिल्ली : देशाला सध्या मध्ययुगीन काळाकडे नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (२० ऑगस्ट) केली. (Rahul attacks Shah) गृहमंत्री अमित शहा यांनी…