देश-विदेश

बस अपघातात १७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

चित्रदुर्ग : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ४८ वर झालेल्या भीषण अपघातात स्लीपर प्रवासी बसमधील १७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल…

Read more

अमेरिकेतील बड्या अधिकाऱ्याची मोदींशी भेट घालून देण्यासाठी एपस्टीनची मध्यस्थी’ : पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक दावा

जमीर काझी :  मुंबई : “अमेरिकेतील एका बड्या अधिकाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घालून देण्यासाठी एपस्टिननं मध्यस्थी केली होती,” असा खळबळजनक दावा काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज…

Read more

मोदी सरकारने मनरेगावर बुलडोझर चालवला; सोनिया गांधीचा हल्लाबोल

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने या योजनेतून फक्त महात्मा गांधींचे नाव काढून टाकले नाही तर मनरेगावर बुलडोजर चालवला असल्याची टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. नुकत्याच…

Read more

एपस्टीन फाईलमध्ये मोदी, हरदीपसिंग पुरींचा उल्लेख :  पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचा उल्लेख आला असून त्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज…

Read more

हत्तींच्या कळपाचा हल्ला;  सहा ठार

रामगड : हत्तीचा कळप हुसकावण्यासाठी त्यांच्यावर बाणांचा मारा केल्यानंतर झारखंड राज्यातील रामगढ भागातील हत्तीचा कळप हिंसक झाला आहे. या हल्ल्यात वेगवेगळ्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. संतप्त झालेल्या हत्तींच्या…

Read more

विरोधकांनी शिवराजसिंह चौहानांच्या अंगावर फेकले कागद

नवी दिल्ली : विरोधी खासदारांच्या गोंधळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव आणि स्वरुप बदलून व्हीबी-जी राम-जी’ विधेयक लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकांला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला.…

Read more

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन

नवी दिल्ली : महाराष्ट्र भूषण प्राप्त जागतिक किर्तीचे शिल्पकार राम सुतार (वय १००) यांचे बुधवारी मध्यरात्री निधन झाले. उत्तर प्रदेशातील नोएडातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९ फेब्रुवारीला ते…

Read more

`हेरॉल्ड`चे नॅशनल पॉलिटिक्स नव्या वळणावर

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेरॉल्डसंबंधी २०१२ साली दिल्लीतील एका न्यायालयात खासगी याचिका दाखल केली. त्यावेळी सोनिया आणि राहुल गांधी यांचं नाव पहिल्यांदा समोर आलं. सोनिया आणि राहुल यांनी…

Read more

मनरेगावर कु-हाड! रोजगाराच्या अधिकारावर गदा!! गांधींना अलविदा!!!

मनरेगा म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रासाठी अधिक जिव्हाळ्याची आहे. कारण महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजना राबवली. १९७२च्या दुष्काळात लोक जगवण्यासाठी तिचा उपयोग झाला. तिची उपयुक्तता लक्षात घेऊन…

Read more

दाट धुक्यामुळे अपघात, बसेसना आग, १३ ठार

आग्रा :  उत्तर प्रदेशातील मथुरा जवळील यमुना एक्सप्रेसवर धुक्यामुळे झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर ६० जण जखमी झाले. अपघातात अनेक बसेसना आग लागल्याने बसेस जळून खाक झाल्या. अपघातात…

Read more