दक्षिण महाराष्ट्र

जत : यल्लमा देवी यात्रा २६ डिसेंबरपासून

जत : महाराष्ट्रासह व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जत येथील यल्लमादेवीची यात्रा २६ ते ३० डिसेंबर २०२४ ला भरणार आहे. श्रीमंत डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान असलेल्या यल्लमादेवीची यात्रा…

Read more

अनिल धाकू कांबळी, ऐश्वर्य पाटेकर यांना रत्नाकर काव्य पुरस्कार

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या २०२३ च्या राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी अनिल धाकू कांबळी (कणकवली) यांच्या ‘इष्टक’, तर…

Read more

स्फूर्तिदायी शिवपुतळ्याचा सुवर्णमहोत्सव

सतीश घाटगे : कोल्हापूर भक्ती, शक्ती आणि ज्ञानाचा त्रिवेणी संगम नित्यनियमाने शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात अनुभवास येतो. विद्यापीठात आजअखेर शिकून गेलेल्या आणि शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा येथील मुख्य…

Read more

राज्य सरकारकडे शहरातील रस्त्यांसाठी ५० कोटी निधी : आमदार अमल महाडिक

कोल्हापूर, प्रतिनिधी : राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यावर त्यांच्याकडे शहरातील रस्त्यांसाठी ५० कोटी निधींची मागणी करणार असून शहरातील रस्ते नीट करण्याचा प्रयत्न राहील, असे मत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारासंघातील भाजपचे नवनिर्वाचित…

Read more

‘पलूस कडेगाव’ला इतिहासाची पुनरावृत्ती

कडेगाव : प्रशांत होनमाने : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची सर्वत्र पडझड झाली. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पलूस कडेगांव मतदारसंघात दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना वाचवण्यात मोठे यश आले.…

Read more

एकरकमी ३१४० रुपये देणार

जयसिंगपूर : प्रतिनिधी  : श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या यंदाचा ५३ व्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी पाटील म्हणाले, कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे.…

Read more

अंकली पुलावरून कार कोसळली; पती-पत्नी सह तिघांचा मृत्यू

सांगली : अंकली येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून कार कोसळून पती-पत्नी सह तिघांचा मृत्यू झाला. तर तीन प्रवाली जखमी झाले. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील मृत आणि जखमी…

Read more

उत्तम सांघिक आविष्कार

-प्रा. प्रशांत नागावकर सुगुण नाट्यकला संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेले प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाने ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेला कोल्हापूर केंद्रावर सुरुवात…

Read more

करनूरच्या आदितीची महाराष्ट्र मुलींच्या क्रिकेट संघात निवड

कागल : प्रतिनिधी ; रामकृष्णनगर (ता. कागल) येथील आदिती सुनील पाटोळे हिची भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. (Aditi Patole) पुणे येथील महाराष्ट्र…

Read more

शेतकऱ्यांनी बंद पाडले गुळाचे सौदे

कोल्हापूर : प्रतिनिधी : सोमवारी (दि.२५) कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील सौदे शेतकऱ्यांनी दर कमी मिळू लागल्याने बंद पाडले. परिणामी, बाजार समितीत ५० हजार गूळ रवे पडून राहिले आहेत. दरम्यान,…

Read more