मिडियाची भरभराट, पत्रकारिता मृतवत : पी.साईनाथ
कोल्हापूर : प्रतिनिधी : मिडिया आणि पत्रकारिता ही वेगळी आहे. मिडिया कार्पोरेट आहे. त्यांचे उत्पन्न दिवसेदिवस वाढत आहे. मिडियाची आर्थिक भराभराट झाली असताना पत्रकारिता मृतवत झाली आहे, अशी खंत ज्येष्ठ…
कोल्हापूर : प्रतिनिधी : मिडिया आणि पत्रकारिता ही वेगळी आहे. मिडिया कार्पोरेट आहे. त्यांचे उत्पन्न दिवसेदिवस वाढत आहे. मिडियाची आर्थिक भराभराट झाली असताना पत्रकारिता मृतवत झाली आहे, अशी खंत ज्येष्ठ…
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोजेक्ट फ्रीडम मोहिम थांबवण्याची घोषणा केली. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या व्यापारी जहाजांना बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (United States has halted…
युद्धे क्रांतिकारी असतात. राजकारण, अर्थकारण हे तर झालेच, पण ती समाज बदलवतात. वैचारिक आस उलटेपालटे करतात. अनेक उदाहरणे आहेत त्याची. महायुद्धे घ्या. नाझिझम, फॅसिझम, कम्युनिझम यांस सुगीचे दिवस पहिल्या महायुद्धानंतर…
जमीर काझी : मुंबई : राज्यात शैक्षणिक व प्रशासकीय प्रणाली अधिक गतिमान करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल गव्हर्नन्स आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि…
सिनेमातला हिरो दक्षिणेत नेता का बनतो? मुंबईने महाराष्ट्राला भांडवल दिले, पुण्याने सांस्कृतिक प्रमाण दिले; पण या दोघांनी मिळून एकसंध मराठी सांस्कृतिक चेतना घडवली नाही. त्यामुळे महाराष्ट्र दक्षिण भारतासारखा एखाद्या सिनेस्टारच्या मागे वेड्यासारखा…
संजीव चांदोरकर पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यासंदर्भात काही प्राथमिक निरीक्षणे नोंदवावीशी वाटतात. १. पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडूमधील द्रमुक हे दोन्ही पक्ष भाजपच्या केंद्र सरकारच्या महाकाय…
कोलकोता : मी राजीनामा देणार नाही. मी हरलेलो नाही. मी राजभवनात जाणार नाही. प्रश्नच उद्भवत नाही. मी हे सांगू इच्छितो की आम्ही निवडणूक हरलेलो नाही. आम्हाला निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हरवण्याचा…
घर असो किंवा संसद भवन, जाहीर सभा असो किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या पेहरावात कधी बदल झाला नाही. पांढ-या रंगाची कॉटनची साडी हाच नेहमीचा पेहराव. कधीतरी त्या पांढ-या साडीला निळ्या…
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात एल्गार पुकारला असून यासंदर्भात ‘पलूस-कडेगाव तालुका शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती’ने आयोजित केलेल्या सभेला माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. Shaktipeeth Mahamarg…
मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत ४१५०.४६ कोटींच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली. बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास व…