दहा दिवसात पेट्रोल,डिझेल दरवाढीची हॅटट्रीक
नवी दिल्ली : आखाती युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने त्याचे चटके भारताला बसू लागले आहेत. सलग दहा दिवसात तीन वेळा पेट्रोलची दरवाढ केली आहे. शनिवारी सकाळ…
नवी दिल्ली : आखाती युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने त्याचे चटके भारताला बसू लागले आहेत. सलग दहा दिवसात तीन वेळा पेट्रोलची दरवाढ केली आहे. शनिवारी सकाळ…
नवी दिल्ली : आई आणि वडील दोघेही सरकारी नोकरीत आयएएस असताना त्यांना राखीव जागांची गरज काय ? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने एका सुनावणीच्यावेळी आरक्षण आणि…
जमीर काझी : मुंबई : भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात येत्या जुनपासून विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर ) मोहीम सुरू होत आहे. त्यामध्ये राज्यातील सुमारे ९.४८ कोटी लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात…
नवी दिल्ली : उच्च न्यायालयाने कुस्तीपटू विनेश फोगाटला देशातंर्गत स्पर्धामध्ये खेळण्यापासून रोखल्याबद्दल भारतीय कुस्ती महासंघाला चांगलेच झापले आहे. आई होणे हा गुन्हा नाही. आपल्या देशात मातृत्वाचा सन्मान केला जातो. ही…
नवी दिल्ली : आफ्रिकेतील इबोला विषाणूजन्य आजाराने (EVD) प्रभावित देशांमधून भारतात येणाऱ्या किंवा त्या देशांना भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी भारत सरकारने २१ मे २०२६ रोजी विशेष दिशादर्शक सूचना जारी केली आहे.…
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली.…
चंद्रपूर : तेंदूपता तोडण्याचे काम करत असताना वाघिणीच्या हल्ल्यात चार महिला ठार झाल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात ही घटना घडली. वाघाच्या दहशत आणि केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली…
मध्य प्रदेशातील देवासजवळील शंकरगड डोंगर एकेकाळी दगडखाणींनी विदीर्ण झाला होता. आज स्थानिक लोकसहभागातून पुन्हा दिमाखात उभा राहिला आहे. पुनरुज्जीवित झालेल्या परिसंस्थेचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून त्याकडे पाहिले जाते. (Shankargad Hill Restoration)…
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. राजनीश कमलाकार उर्फ आर.के. कामत यांची निवड झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज ही घोषणा केली.…
कोल्हापूर : प्रतिनिधी : येथील भाई माधवराव बागल विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा भाई माधवराव बागल पुरस्कार महाराष्ट्र दिनमानचे मुख्य संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी २८…