केन विल्यिमसन मुंबई कसोटीला मुकणार
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना १ नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडने बंगळुरू आणि पुणे…
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना १ नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडने बंगळुरू आणि पुणे…
तासगाव; प्रतिनिधी : दिवंगत आर. आर. पाटील यांच्यासोबत काम करताना त्यांना प्रत्येक वेळेस साथ दिली. मात्र सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप माझ्यावर झाला व त्याच्या चौकशीच्या फाईलवर गृहमंत्री असताना…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आयसीसीने आज (दि.२९) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय महिला संघाची फिरकीपटू दीप्ती शर्माने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील शानदार कामगिरीचा तिला…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेडने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. २०२१ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याने अप्रतिम…
श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला असोत किंवा केंद्र सरकारचे प्रतिनिधी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा; प्रत्येकाने जम्मू-काश्मीरची स्थिती दिल्लीसारखी होणार नाही किंवा सरकारला कामकाजात कोणतीही अडचण…
अयोध्या : अयोध्येतील यंदाचा दीपोत्सव विशेष महत्त्वाचा ठरला आहे. केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून शहराला नवी ओळख देणारे २८ लाख दिवे येथे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दीपोत्सवाची तयारी अंतिम…
महाराष्ट्र ऑनलाईन डेस्क : केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील विरकावू मंदिरात फटाक्यांची अतिषबाजी करताना मोठी दुर्घटना झाली आहे. (Firecrackers Accident) या दुर्घटनेत १५० हून अधिक लोक जखमी झाले. त्यापैकी दहाजण गंभीर आहेत.…
गुजरात : अग्नी चोप्रा काही काळीपासून शानदार कामगिरी करत क्रिकेटचे मैदान गाजवत आहे. मिझोरामकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अग्नी चोप्राने रणजी करंडक स्पर्धेतील प्लेट लीगमध्ये सलग दुसरे द्विशतक झळकावले. अग्नी बॉलिवूडमधील…
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चार वर्षांच्या विलंबानंतर केंद्र सरकार २०२५ मध्ये जनगणना सुरू करणार आहे. जनगणनेची आकडेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध केली जाऊ शकते. साधारणपणे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना २०२१ मध्ये…
मुंबई; वृत्तसंस्था : सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर सोमवारी भारतीय बाजारात तेजीची नोंद झाली. या सर्व परिस्थितीत विदेशी बाजारात विक्री सुरूच राहिली आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांमध्ये घसरण दिसून आली. ‘आयसीआयसीआय बँके’चे शेअर्स आजच्या…