महिलांनी केली प्रभू श्रीरामाची आरती

वारणसी; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील लम्ही येथील सुभाष भवन येथे मुस्लिम महिला फाऊंडेशन आणि विशाल भारत संस्थेच्या सहकार्याने मुस्लिम महिलांनी एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. द्वेषपूर्ण जिहादींना चोख…

Read more

आयफोनच्या निर्यातीत ३५ टक्के वाढ

नवी दिल्ली;  वृत्तसंस्था : सप्टेंबर महिन्याच्या सहामाहीत भारतातून ॲपलच्या आयफोनच्या निर्यातीत जवळपास एक तृतीयांश वाढ झाली आहे. यावरून भारतात ॲपलचे उत्पादन वाढणे आणि चीनवरील अवलंबित्व कमी होत असल्याचे सूचित होते.…

Read more

शहरी नक्षलवादाविरुद्ध आता लढा; मोदी यांचा निर्धार

अहमदाबाद; वृत्तसंस्था :  देशातील जनतेने ‘शहरी नक्षलवाद्यां’चा हा संबंध ओळखावा. हे लोक देश तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. जंगलातून नक्षलवाद संपत असताना शहरी नक्षलवाद्यांचे नवे मॉडेल डोके वर काढत आहे. या शक्तींशी…

Read more

भारतापुढे मुंबई कसोटीत व्हाईट वॉश रोखण्याचे आव्हान

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील अखेरचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला उद्यापासून (दि.१) सुरूवात होत आहे. याआधीच न्यूझीलंडने बंगळुरू आणि पुणे कसोटीत विजय मिळवून…

Read more

काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या विदयमान आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. आमदार जाधव यांच्या प्रवेशाने कोल्हापूर उत्तर…

Read more

ज्योत निमाली..

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. वीणा देव यांच्या निधनामुळे साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात तेवणारी एक ज्योत निमाली आहे. गेले काही दिवस  त्या आजारी होत्या, आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. वीणा देव या…

Read more

प्रेमा तुझा रंग असा…

प्रेम या अडीच अक्षरी शब्दाने अवघे विश्व व्यापले आहे. ते दिसते. जाणवते. खुणावते.दुरावते. खंतावते. दु णावते आणि उणावतेही. पण मुळात एखाद्यामध्ये ते का निर्माण होते, कसे निर्माण होते, ‘लव्ह अॅट…

Read more

हवा जाणिवेचा दिवा…

दिवाळीमध्ये अंगणात दिवा लावत असताना प्रत्येकाने मनातही जाणिवेचा एक दिवा तेवत ठेवायला हवा, त्यातूनच दिवाळीच्या प्रकाशपर्वात आपले माणूसपण अधिक उजळून निघेल. कोणताही सण उत्सव साजरा करताना ही जाणीव महत्त्वाची असते.…

Read more

रिझर्व्ह बँकेने ब्रिटनमधून आणले १०२ टन सोने

मुंबई : भारतात दिवाळीत धनत्रयोदशी म्हणजेच धनतरेस. या दिवशी सोने- चांदी खरेदीची परंपरा आहे. यामुळे या दिवशी सोन्याची मोठी उलाढाल होते. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनमधून १०२ टन सोने…

Read more

फटाक्यावर आक्षेप घ्याल तर तोंडी फटाके फोडू

भोपाळ : बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. त्यांनी दिवाळीच्या फटाक्यांबाबत वक्तव्य केले आहे. दिवाळीच्या सणाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली असून…

Read more