यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या केवळ ९० टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. या शक्यतेने मान्सूनवर अवलंबून असणाऱ्या पिकांवर मोठा परिणाम होणार आहे.…
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या केवळ ९० टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. या शक्यतेने मान्सूनवर अवलंबून असणाऱ्या पिकांवर मोठा परिणाम होणार आहे.…
नवी दिल्ली : पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाने दमदार कामगिरी करत १४४१ प्रभागापैकी ६७० जागांवर विजय मिळवला. केंद्रात आणि अनेक राज्यात सत्ता असलेल्या देशातील प्रथम…
जमीर काझी : मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार व एल्गार परिषद प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांचा जामीन रद्द करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) न्यायालयात दाखल केलेली कागदपत्रे…
मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे १५ जागांवर एकमत झाले असून कोणता पक्ष कोणती जागा लढणार याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दोन जागांवर…
एका अतिशय गंभीर “सांस्कृतिक स्पंदनांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत” सूत्रसंचालकाने आपली किमती खादीची शाल नीट करत विचारले: “आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या धर्मतत्त्वविषयक प्रश्नावर चर्चा करणार आहोत. सनातन धर्मात गोऱ्या लोकांचे तीन…
पुणे : प्रतिनिधी : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारु प्यालेने गेल्या दोन दिवसात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड येथील फुगेवाडी, दापोडी, पुण्यातील काळे पडळ परिसरात…
कोल्हापूर : प्रतिनिधी : आपली लोकशाही अतिदक्षता विभागात आहे. घटनात्मक संस्था सरकारच्या बटिक झाल्या आहेत. न्यायव्यवस्थेने सत्तेपुढे शरणागती पत्करली आहे. केवळ सोशल मिडियावर संताप व्यक्त करुन चालणार नाही तर लोकशाही…
बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यानंतर उप मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात नेतृत्व बदल…
जालना : मराठा आरक्षाणसंदर्भात अनेक मागण्या पूर्ण न झाल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी ३० मे पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारला दहा महिने वेळ दिली होती. पण सरकारने…
नवी दिल्ली : आयपीएलच्या एलिमेटरमध्ये सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध कमी चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम नावावर करण्याच्या समीप असताना धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी ९७ धावांवर बाद झाल्यावर मैदानासह जगभर आयपीएल सामना पाहणारे क्रिकेट…