अदिवासींनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात साप विंचू सोडावेत
दिल्ली : प्रतिनिधी : गडचिरोलीतील आश्रमशाळेत संर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने विद्यार्थीनींच्या मृत्यूवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर…