दहावीचा निकाल ९२ टक्के; दोन टक्के निकाल घसरला
कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या २०२६ च्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्यात ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.…
मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.
संपादकः विजय चोरमारे
कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या २०२६ च्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्यात ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.…
जमीर काझी : मुंबई : पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चार जणांचा अकस्मित झालेल्या मृत्यूचे नेमके कारण अखेर वैद्यकीय तपासातून समोर आले आहे. डकोडिया दाम्पत्य आणि त्यांच्या दोन्ही मुलीच्या शरीरात उंदीर मारण्यासाठी वापरले…
जमीर काझी : मुंबई : ‘नवं पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस’, असे पोस्टर्स व बॅनर्स पुणे शहरात जागोजागी झळकवण्यात आले त्याच पुणे शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचार वाढले आहेत. जानेवारी ते मार्च या…
कोलकोता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर हिंसाचार उफाळला आहे. भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये राडे सुरू झाले आहेत. टीएमसीची कार्यालये, कार्यकर्ते आणि नेत्यांना लक्ष्य केले जात असताना दुसरीकडे भाजपचे प्रमुख…
कोल्हापूर : पदार्थ विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील सर्वोत्कृष्ट संशोधकांच्या यादीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या दोन संशोधकाने ‘टॉप टेन’ मध्ये स्थान मिळवले आहे. रिसर्च डॉट कॉम या…
बीड : प्रतिनिधी : भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी बीडचे तत्कालिन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली. त्यांनी राज्य सरकारची ७३ कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेने आयएएस अधिकाऱ्यांमध्ये…
कोल्हापूर : प्रतिनिधी : मिडिया आणि पत्रकारिता ही वेगळी आहे. मिडिया कार्पोरेट आहे. त्यांचे उत्पन्न दिवसेदिवस वाढत आहे. मिडियाची आर्थिक भराभराट झाली असताना पत्रकारिता मृतवत झाली आहे, अशी खंत ज्येष्ठ…
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोजेक्ट फ्रीडम मोहिम थांबवण्याची घोषणा केली. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या व्यापारी जहाजांना बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (United States has halted…
युद्धे क्रांतिकारी असतात. राजकारण, अर्थकारण हे तर झालेच, पण ती समाज बदलवतात. वैचारिक आस उलटेपालटे करतात. अनेक उदाहरणे आहेत त्याची. महायुद्धे घ्या. नाझिझम, फॅसिझम, कम्युनिझम यांस सुगीचे दिवस पहिल्या महायुद्धानंतर…
जमीर काझी : मुंबई : राज्यात शैक्षणिक व प्रशासकीय प्रणाली अधिक गतिमान करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल गव्हर्नन्स आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि…