प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी : मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाला. पालघरमधील जुना पालघर येथील जैन मंदिर, गांधीनगर परिसरातील रेल्वे ट्रॅकवर हा अपघात शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. स्वप्निल…

Read more

आर्किमिडीजने वाचवला हत्ती! ३० फूट खोल विहिरीतील थरारक बचावकार्य

रात्रीच्या अंधारात ३० फूट खोल विहिरीत पडला एक प्रचंड हत्ती! मृत्यू समोर उभा होता, पण वन अधिकाऱ्यांनी बुद्धीचातुर्य वापरून विज्ञानाचा वापर केला. – आर्किमिडीजचे तत्त्व! विहिरीत पाणी भरून हत्तीला तरंगवत बाहेर…

Read more

राज्य कला प्रदर्शनात राज सूर्यवंशीची कलाकृती झळकली

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कला संचालनालय महाराष्ट्र राज्य संचलित ६५ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (कलाकार विभाग) २०२५-२६ मध्ये कोल्हापूरच्या १९ वर्षीय राज…

Read more

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६’ विधानसभेत सादर; जबरदस्तीच्या धर्मांतराला  ७ वर्षांची शिक्षा

जमीर काझी : मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं धर्मांतरासंबंधी नियम आणि निर्बंध घालण्यासाठी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ हे विधेयक शुक्रवारी विधानसभेत सादर करण्यात आले आहे. सोमवारपासून यावर चर्चा करून…

Read more

राजकीय व्यवहार विसंगतीवर राज्यशास्त्रीय मंथन व्हावे: डॉ. पी.डी. देवरे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  राज्यशास्त्रातील सिद्धांत आणि प्रत्यक्ष राजकीय व्यवहार यामध्ये वाढत चाललेली विसंगती समजून घेणे आणि त्यावर नव्या पद्धतीने विचारमंथन करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ.…

Read more

शनिवारपासून तीन दिवस करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन बंद

कोल्हापूर: प्रतिनिधी : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात पुरातत्व विभागाच्यावतीने संवर्धनाचे काम सुरू असल्याने १४ मार्च ते १७ मार्च या कालावधीत अंबाबाईच्या मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. त्याऐवजी भाविकांना उत्सवमूर्तीचे दर्शन घेता…

Read more

आखाती युद्धात मुंबईच्या चीफ इंजिनिअर देवआनंद यांचा मृत्यू 

जमीर काझी : मुंबई : आखाती युद्धात आणखीन एका मुंबईकर खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे . इराकजवळ बसरा परिसरातील अल-जुबैर पोर्टजवळ कार्गो लोडींग ऑपरेशन दरम्यान एमटी सेफसी विष्णू या जहाजावर…

Read more

जगाची स्थिती ‘बनाना रिपब्लिकन’ सारखी होईल : सुप्रिया सुळे

नवी दिल्ली : प्रतिनिधी : इंधनाचे दर वाढवणार नाही असे सरकार सांगत आहे, पण पंधरा दिवसांनंतर त्याचीही दरवाढ होणार आहे. त्यामुळे सरकारने सर्व स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आणि युद्ध थांबवण्यासाठी पावले…

Read more

राज्यात चार दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

मुंबई :  प्रतिनिधी : राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.…

Read more

भारतात इच्छामरणाचा मार्ग खुला झालाय का?

“तेरा वर्षांपासून कोमात असलेल्या मुलाला मुक्ती मिळाली… सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच ‘पॅसिव्ह युथेनेशिया‘ला मंजुरी दिली. हा ‘मृत्यूचा अधिकार‘ आहे की ‘दया‘? या निकालामुळं भारतात इच्छामरणाचा मार्ग खुला झालाय का? संपूर्ण देशवासीयांच्या मनात या विषयानं हलकल्लोळ माजवलाय. ३२…

Read more