आरसीबीचे सलग दुसरे `विराट` विजेतेपद
अहमदाबादः अठरा वर्षे एकही विजेतेपद न मिळालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने अखेर इतिहास घडवत सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले. विराट कोहलीच्या नाबाद ७५ धावांच्या बळावर बेंगळुरूने ही कामगिरी केली.…
अहमदाबादः अठरा वर्षे एकही विजेतेपद न मिळालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने अखेर इतिहास घडवत सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले. विराट कोहलीच्या नाबाद ७५ धावांच्या बळावर बेंगळुरूने ही कामगिरी केली.…
राज्यसभा सदस्य मनोज कुमार झा हे प्रभावी वक्ते आहेत, तसेच ते प्रतिभावंत लेखकही आहेत. मनोज कुमार झा यांनी गुरुदत्त आणि नेहरु यांच्या दृष्टिकोनावर आधारित एक लेख लिहिला आहे. तो मूळ…
माणूस स्वतःचा जन्मदिवस किंवा मृत्यूचा दिवस निवडू शकत नाही. पण गेली अनेक वर्षे स्मृतीच्या उजाड वाळवंटात हरवून गेलेल्या नव्वदी पार केलेल्या शायर बशीर बद्र यांना जर आपल्या जाण्याचा दिवस निवडण्याची…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी झाली आहे अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली. राहूल गांधींच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. (NEET Paper Leak…
बेळगाव : प्रतिनिधी : बेळगाव पोलिसांनी अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवायला दिल्याबद्दल पालकांना पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला. अल्पवयीन मुलगा दुचाकीवर मागे एकाला बसवून फिरत असल्याचा व्हिडीओ एका जागरूक नागरिकांने काढून…
जालना : मराठा समाजाच्या मागण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आज शनिवारी सकाळी भर उन्हात अंतरवालीतील शेताच्या बांधावर उपोषणास बसले. यापूर्वीच त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली होती. उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी महायुतीतील…
इम्फाळ, मणिपूर : दररोज पहाट होण्यापूर्वीच ७२ वर्षीय चोंगथाम मणी आपल्या घराजवळील चांगांगेई एअरपोर्ट रोड परिसरातून कबोक, हेंगान आणि लालू यांसारखे पारंपरिक खाद्यपदार्थ गोळा करतात. सकाळी पाच-सहा वाजेपर्यंत त्या इम्फाळच्या…
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या केवळ ९० टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. या शक्यतेने मान्सूनवर अवलंबून असणाऱ्या पिकांवर मोठा परिणाम होणार आहे.…
नवी दिल्ली : पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाने दमदार कामगिरी करत १४४१ प्रभागापैकी ६७० जागांवर विजय मिळवला. केंद्रात आणि अनेक राज्यात सत्ता असलेल्या देशातील प्रथम…
जमीर काझी : मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार व एल्गार परिषद प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांचा जामीन रद्द करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) न्यायालयात दाखल केलेली कागदपत्रे…