मानवमुक्तीच्या `महाड` सत्याग्रहाची शताब्दी
“चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या…
“चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या…
जमीर काझी : मुंबई : भोंदू अशोक खरात याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकारण्याशी फोनचे कॉल डिटेल्स (सीडीआर ) जाहीर करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यावरून…
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांसह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली. उप राष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी.पी.राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधीसाठी शरद पवार…
नवी दिल्ली : अमेरिका इस्त्रायलने इराणमधील ३० हून अधिक विद्यापीठावर हल्ले केले आहेत. या युद्धात दोन्ही देश शैक्षणिक आणि संशोधन स्थळांना लक्ष्य करत असल्याचा आरोप इराणने केला आहे. इराणचे विज्ञान,…
नवी दिल्ली : काँग्रेसला फक्त राजकारण आणि सत्तेची पर्वा आहे अशी टीका करत आखातातील भारतीयांचा जीव काँग्रेसमुळे धोक्यात आला आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केरळ विधानसभा निवडणुकीच्या…
सोलापूर : प्रतिनिधी : शेअर बाजारामुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाने दागिन्याच्या हव्यासापोटी वृद्धेचा खून केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे घडली. पोलिसांनी या गुन्ह्यात चांगदेव पाटील या संशयिताला अटक केली आहे.…
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलेल्या निधीतून ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. याची भुरळही कोल्हापूर वासियांसह पर्यटकांना पडत आहे. रंकाळा तलावास भेट देणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ…
जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्राचा एपस्टीन समजला जाणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती आता लैगिक शोषण, गुन्हेगारीपुरती मर्यादित न राहता राजकीय नेतेमंडळी आणि मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. त्याचे विविध राजकीय पक्षाच्या…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : आशिया खंडात सद्यस्थितीत साम्राज्यवादी शक्तींचे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वाढते वर्चस्ववाद ही चिंतेची बाब बनली आहे. जल, जंगल, जमीन आणि खनिजे यांसारख्या नैसर्गिक संसाधनांवर कॉर्पोरेट कंपन्यांनी…
नाशिक : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना संकटमोचक गिरीश महाजन कुठे आहेत?, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. राऊत हे जळगाव दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी बोलताना…