भविष्याची सुरुवात संसदेत होत नाही…
भारत आपल्या मुलांना शिक्षण नेमके कशासाठी देतो? एखाद्या देशाची खरी मूल्यव्यवस्था त्याच्या संविधानात किंवा भाषणांतून नव्हे, तर तो आपल्या मुलांशी कसा वागतो यात दिसते. गर्भवती महिलेला मिळणारे पोषण, चार वर्षांच्या…
भारत आपल्या मुलांना शिक्षण नेमके कशासाठी देतो? एखाद्या देशाची खरी मूल्यव्यवस्था त्याच्या संविधानात किंवा भाषणांतून नव्हे, तर तो आपल्या मुलांशी कसा वागतो यात दिसते. गर्भवती महिलेला मिळणारे पोषण, चार वर्षांच्या…
नवी दिल्ली : तृणमुल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातून फुटलेल्या खासदारासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी बैठक घेऊन संवाद साधला. “काळजी करु नका, मी तुमच्याबाहेर आहे”, असा दिलासा…
कोल्हापूर : प्रतिनिधी : दोन वर्षापूर्वी जळून खाक झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची आहे त्या रुपात नव्याने उभारणी झाली असून रविवारी ९ ऑगस्ट क्रांतीदिनी नाट्यगृहाचे लोकार्पण होणार आहे. तसेच राजर्षी छत्रपती…
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेतलेल्या कार्यक्रमाला शिवसेना युवासेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसह संविधान युवा प्रतिष्ठानने जोरदार आक्षेप घेतला. शिवाजी विद्यापीठाचा…
नवी दिल्ली : थायलंडमध्ये एका शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात किमान आठ जणांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर विद्यार्थ्यांने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी घटलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. (School shooting…
जमीर काझी : मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर झालेल्या विद्यार्थ्यांच्या (जेन झी) आंदोलनाला देशद्रोही कृत्य असल्याचे म्हणणाऱ्या केंद्र सरकार व भाजपा नेत्यांना त्यांची मातृभूमी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घरचा आहेर दिला…
मुंबई : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बलात्काराच्या गुन्ह्याच्या आरोपाखाली तहलकाचा माजी संपादक तरुण तेजपाल (वय ६२) याला दहा वर्षाची शिक्षा सुनावली. २०१३ मध्ये तरुण तेजपालने तेहलका या…
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षाची घटना अवैध ठरवण्याचा कोणताही अधिकार नाही असा युक्तीवाद ज्येष्ठ विधीज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी केला. पुढील सुनावणी पुढच्या…
मुंबई : प्रतिनिधी : भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे (क्रिएटर इकॉनॉमी) जागतिक केंद्र बनविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. गोरेगाव येथील…
मुंबई : प्रतिनिधी : पहाटेच्यावेळी गाणी लावण्याच्या कारणांवरुन झालेल्या वादावादीत दोन सख्ख्या भावांनी तिसऱ्या भावाच्या कुटुंबांवर हल्ला केला. त्यामध्ये तिसरा भाऊ आणि त्यांचा मुलगा ठार झाला. मुंबईच्या विक्रोळी पार्कसाईट परिसरात…