न्यूझीलंडविरुद्ध भारतीय वन डे संघांची घोषणा
नवी दिल्ली : न्यझीलंडविरुद्ध् होणार एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिल कर्णधार असून १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू…
नवी दिल्ली : न्यझीलंडविरुद्ध् होणार एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिल कर्णधार असून १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू…
नवी दिल्ली : नवीन वर्षात होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि न्यूझीलंडविरुद्धचा पाच सामन्याच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेत फ्लॉप ठरलेल्या शुभमन गिलला वगळण्यात…
नवी दिल्ली : पश्चिम ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड करारा येथील हेरीटेज बँक स्टेडियममध्ये झालेल्या टी- २० क्रिकेट सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी पराभव करत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मालिकेतील अंतिम…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताने वेस्ट विंडीजविरुद्ध दुसरी कसोटी जिंकत मालिका २-० ने जिंकली. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघाचा सात गडांनी पराभव केला. भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी चमक…
लंडन : विजयासाठी अवघ्या ३५ धावांची गरज असताना मोहम्म्द सराज आणि प्रसिद्ध कृष्णाने गोलंदाजी करत इंग्लंडचे चार गडी बाद केले. मोहम्मद सिराजने अचूक यॉर्करवर अटकिन्सची यष्टी उखडून काढत भारताने जमान…
मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर जाणारा भारतीय कसोटी संघ तुलनेने नवखा असून परदेश दौऱ्यात प्रत्येकच खेळाडूवर काही प्रमाणात दडपण असते. परंतु, अशाप्रकारच्या दडपणाची आता आम्हाला सवय झाली असल्याचे विधान भारताचा नवा…
नवी दिल्ली : रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची माळ अखेर शुभमन गिलच्या गळ्यात पडली आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी शनिवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला…
दुबई : भारतीय संघामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या निवृत्तीविषयीची चर्चा नसल्याचे स्पष्टीकरण भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने सामन्याच्या पूर्वसंध्येला दिले. सध्या संघाचे लक्ष केवळ चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकण्यावर केंद्रित…
दुबई : शुभमन गिल आणि महंमद शमी यांच्या प्रभावी कामगिरीमुळे भारताने गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये बांगलादेशला ६ विकेटनी हरवून विजयी सलामी दिली. बांगलादेशचा डाव २२८ धावांत संपवून भारताने हे आव्हान…
अहमदाबाद : फलंदाजांच्या कामगिरीला गोलंदाजांची तोलामोलाची साथ लाभल्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसरा वन-डे सामना १४२ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. भारताच्या ३५६ धावांसमोर…