Rahul takes jab on RSS : संघाचा बुरखा उतरला; त्यांना मनुस्मृती हवी आहे : राहुल गांधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चा बुरखा पुन्हा एकदा उतरला आहे; त्यांना संविधान नको तर ‘मनुस्मृती’ हवी आहे, अशा शब्दांत संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांच्या वक्तव्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि…