राष्ट्रवादी, शिवसेनेचे २५ ते ३० आमदार भाजपमध्ये जाणार : संजय राऊत
मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षातील २५ ते ३० आमदार भाजपमध्ये जातील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दोन्ही पक्षातील फाटाफुटीचे नेतृत्व…
मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षातील २५ ते ३० आमदार भाजपमध्ये जातील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दोन्ही पक्षातील फाटाफुटीचे नेतृत्व…
जमीर काझी : मुंबई : दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अजित पवार यांचा मृत्यू आणि विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून वाद वाढला असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील संदोपसंदी उघड झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्षा…
विविध घटना-घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या चर्चेत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा पडला नसला तरी तो विषय मागे पडला आहे. सुनील तटकरे यांच्या ताज्या मुलाखतीने त्यासंदर्भात काही नवे मुद्दे समोर आणले…
जमीर काझी : मुंबई : महायुती सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथीसोबत व्हायरल अश्लील कथित व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा शशिकांत खोत आणि उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. भाजपने अध्यक्षपदासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी केल्यानंतरही मंत्री हसन मुश्रीफ…
मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दवी मृत्यूनंतर रिक्तपदी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड झाली. यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद…
मुंबई : प्रतिनिधी : अजित पवार विमान अपघाताचा तपास योग्य, पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार आवाज उठवणार आहेत. त्याच बरोबर शिवसेना उद्धव ठाकरे…
मुंबई : प्रतिनिधी : ‘बहीण भावामध्ये बोलणे झाले होते. ते आमच्यात आहे आणि ते वास्तव आहे’ असे भाष्य खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर केले. अजितदादाचं स्वप्न आम्ही…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत १८ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा भाऊ ठरला आहे. भाजपला १२ जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने १५ जागा जिंकून आपली जिगर…
बारामती : विलिनीकरणावर भाष्य करण्याचा देवेंद्र फडणवीसांना कोणताही अधिकार नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. बारामती येथे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अनेक विषयावर भाष्य केले. पक्ष विलिनीकरणाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी…