Marathi Literature

अशोक नायगावकर यांना ‘ दु:खी’, मीनाक्षी पाटील यांना महानोर पुरस्कार

जालना: येथील नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दु शायर राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा ‘ दु:खी ‘ राज्यकाव्य पुरस्कार प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर…

Read more

मराठी साहित्या, तू कुठे जाशील ?

आकडे फेकायचे आणि उत्सव साजरे करायचे, अशा मायावी वातावरणात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारी दरम्यान सातारा इथे भरत आहे. आकड्यांतून येणारा उत्साह इथेही जाणवणार…

Read more

गोफ दुहेरी विणलासे

प्रल्हाद जाधव साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातला प्रतिभावंत हा केवळ त्या मर्यादित वर्तुळापुरता उरत नाही. तो असतो साहित्यिक नि कलावंत, पण त्याच्यातल्या ज्ञानवंताने समाज, विज्ञान, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र, निसर्ग पर्यावरण अशी…

Read more