स्वतःचाच संघर्ष अनुभवण्यासाठी…
-यशोधरा काटकर तुम्ही अजून ‘या गोष्टीला नावच नाही’ बघितला की नाही? नसेल पाहिला तर लगेच बघून घ्या. सामाजिक आशयसघनता आणि कलात्मकता यांचा उत्तम समन्वय साधणारे चित्रपट निर्माण करणारे जब्बार पटेल,…
-यशोधरा काटकर तुम्ही अजून ‘या गोष्टीला नावच नाही’ बघितला की नाही? नसेल पाहिला तर लगेच बघून घ्या. सामाजिक आशयसघनता आणि कलात्मकता यांचा उत्तम समन्वय साधणारे चित्रपट निर्माण करणारे जब्बार पटेल,…
प्रसिद्ध व्याख्याते, माजी सहायक शिक्षण उपसंचालक संपतराव महिपतराव गायकवाड (वय ६७) यांचे निधन अनेकांना चटका लावणारे ठरले. शिक्षण खात्यातील प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. प्रसिध्द व्याख्याता, निस्वार्थी अधिकारी व…
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : वक्फ दुरुस्ती कायद्याबाबत राजकीय वादविवाद सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील एका जाहीर सभेत मोदी सरकार वक्फ विधेयकात सुधारणा करेल आणि ते लवकरच मंजूर होईल,…
सेनापती कापशी; प्रतिनिधी : पालकमंत्री हसन मुश्रीफ पंचवीस वर्षे आमदार, बाबीस वर्षे मंत्री आहेत. एवढी वर्षे सत्ता असताना त्यांनी जाणीवपूर्वक मतदारसंघात उद्योगधंदे आणले नाहीत. कागल येथील फाईव्ह स्टार एमआयडीसीत गेल्या बारा…
सेनापती कापशी; प्रतिनिधी : विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्यांचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेला धमक्या देत आहेत. त्यांच्या या असल्या धमक्यांना भीक घालू नका. हे मी नम्रतेने सांगत आहे. माझी नम्रता म्हणजे…
उत्तूर; प्रतिनिधी : एकीकडे भ्रष्टाचाराने बरबटलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचा डागही नसलेले, निष्कलंक, उच्चशिक्षित, छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे कागल, गडहिंग्लज-उत्तूरच्या विधानसभेची निवडणूक लढवित…
कोल्हापूर; प्रतिनिधी : आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात अतिशय चांगले काम करून आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. मतदारसंघाचा विकास आणखी गतीने होण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर ज्या काँग्रेसला विरोध केला त्यांच्याच दावणीला उद्धव ठाकरेंनी शिवसेना बांधली. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी हे काम केले, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी…
जयसिंगपूर; प्रतिनिधी : भाजपप्रणित महायुती सरकारने जातीय भांडणे लावून धर्मनिरपेक्षतेला छेद देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एकात्मता व बंधूभाव…
जत; प्रतिनिधी : देशाला विकसित करण्यासाठी युवाशक्ती, नारीशक्ती, शेतकरी आणि गरीबांना सक्षम केले पाहिजे. भाजपने दहा वर्षात हे काम करून दाखवले. हाताला मत मागणाऱ्यांनी हाताला काम दिले का? असा सवाल गोव्याचे…