Maharashtra Dinman

सत्ता स्थापनेच्या काळात गावी जायचे नाही का? : एकनाथ शिंदे

मुंबईः राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या मूळगावी दरे येथे गेले होते. तेव्हापासून राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते आराम…

Read more

जय शहांनी ‘आयसीसी’चा पदभार स्वीकारला

दुबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांची आयसीसीच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली होती.…

Read more

जयसिंगपूर : व्यवसायात लक्ष न दिल्याने खून

जयसिंगपूर; प्रतिनिधी : भागीदारीमध्ये केलेल्या व्यवसायात लक्ष देत नसल्याच्या कारणावरून दानोळी (ता.शिरोळ) येथे संतोष शांतिनाथ नाईक (वय ३६ रा.अंबाबाई मंदिर, दानोळी) याचा धारदार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून संयशित…

Read more

दुबईला जाणे आता झाले अवघड

दुबईः सौदी अरेबिया सरकारने व्हिसा नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यांचा विशेषत: दुबईमध्ये कुटुंब किंवा मित्रांसह राहण्याची योजना असलेल्यांवर परिणाम होईल. नवीन नियम आठ डिसेंबरपासून लागू होतील आणि ख्रिसमस…

Read more

फेंगल चक्रीवादळाचे तीन बळी

चेन्नईः फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे चेन्नई विमानतळ बंद करावे लागले. तर, शहरातील अनेक भाग जलमय झाले. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे चेन्नईतील विमान आणि रेल्वे…

Read more

तेलंगणातील चकमकीत सात माओ‍वादी ठार

हैदराबाद : तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात आज (दि.१) माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पोलिसांनी सात माओवाद्यांना ठार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एतुरानगरम मंडलच्या चालपका जंगल परिसरात पहाटे ५.३० च्या सुमारास माओवादी आणि…

Read more

शेतकरी सहा तारखेला दिल्लीकडे करणार कूच

चंदीगडः आपल्या मागण्यांसाठी हरियाणा-पंजाबच्या शंभू बॉर्डर आणि खनौरी बॉर्डरवर आंदोलन करणारे शेतकरी ६ डिसेंबरला दिल्लीकडे कूच करणार आहेत. ट्रॅक्टर-ट्रॉली पुढे नेण्यास परवानगी दिली नसल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉली पुढे नेण्याची घोषणा केली…

Read more

संभल दंगलीची चौकशी सुरू; तीन सदस्यीय पथकाची घटनास्थळी भेट

लखनौ : उत्तर प्रदेशमधील संभल येथील शाही जामा मस्जिद येथे सर्वेक्षणादरम्यान २४ नोव्हेंबरला हिंसाचार झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या न्यायिक आयोगाचे तीन सदस्यीय पथक आज (दि.१)…

Read more

“मी डोंबिवलीतच, दिल्लीला गेलेलो नाही” : रवींद्र चव्हाण

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी दाट शक्यता असली तरीही अद्याप त्यांच्या नावाची घोषणा अधिकृतपणे करण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपाचा विधानसभेतील नेत्याबाबत विविध तर्क व्यक्त…

Read more

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देशात आग लावली

मुंबई, विशेष प्रतिनिधी : माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घटनापिठावर बसून घटनाबाह्य काम करून या देशात आग लावली आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१)…

Read more