Maharashtra Dinman sahitya utsav

Rajan Gavas : शंकर पाटील यांच्या गंभीर लेखनाकडे दुर्लक्ष: राजन गवस

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर : शंकर पाटील हे मराठीतील एक अव्वल दर्जाचे लेखक होते. ग्रामीण विनोदी कथाकथनकार म्हणून त्यांचा लौकिक असला तरी त्यांनी केलेले गंभीर लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे,…

Read more

Gagan Gill : सामाजिक न्यायाच्या तत्त्वाशी बांधील राहणे आव्हानात्मक : गगन गिल

कोल्हापूर : प्रतिनिधी : आजचे सामाजिक आणि राजकीय वास्तव मला अस्वस्थ करते. अशा वातावरणात सामाजिक न्यायाच्या तत्त्वाशी बांधील राहणे नेहमीच आव्हानात्मक असते, असे मत प्रख्यात हिंदी कवयित्री गगन गिल यांनी…

Read more