दहावीचा निकाल ९२ टक्के; दोन टक्के निकाल घसरला
कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या २०२६ च्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्यात ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.…
कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या २०२६ च्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्यात ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.…
जयसिंगपूर : प्रतिनिधी : राज्यातील आंबा उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अवकाळी पावसाच्या संकटामुळे उद्ध्वस्त झाला असताना, राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’…
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची राज्यात चर्चा होती. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे विरुद्ध शिवसेना आमदार निलेश राणे आमने-सामने आल्यामुळे या निवडणुकीत जबरदस्त चुरस होती.…
मधल्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चर्चेतून बाजूला फेकला गेलेला कोकण आणि त्यातही विशेषतः सिंधुदूर्ग जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विरुद्ध राणे कुटुंबीय असा संघर्ष तिथे उफाळून आलाय.…
जळगाव : मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही. मी नंतर यावर भाष्य करेन’ असे सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. शिवसेनेचे आमदार…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मुंबई भाजपतर्फे ३५० एसटी बस आणि ट्रेनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शनिवारी (२३ ऑगस्ट) मुंबई भाजप अध्यक्ष व…
कोल्हापूर : प्रतिनिधी : हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशभराला पुढील सात दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा येथील किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. यामुळे…