सरकारने आंबा बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळले : राजू शेट्टी
जयसिंगपूर : प्रतिनिधी : राज्यातील आंबा उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अवकाळी पावसाच्या संकटामुळे उद्ध्वस्त झाला असताना, राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’…