कोल्हापूरच्या शाश्वत विकासाला प्राधान्य : आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : कोल्हापूरने आजवर शेती आणि उद्योगात आपली ओळख निर्माण केली आहे. आता महायुती सरकारच्या काळात आय.टी., पर्यटन, विधी व न्याय, वैद्यकीय सेवा क्षेत्रातील या मोठ्या प्रकल्पांमुळे कोल्हापूर हे महाराष्ट्राचे…