फडणवीसांना पदावरून हटविण्यासाठी खरातकडे ३८ आमदारांनी करंगळी कापली : जितेंद्र आव्हाड
जमीर काझी : मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर करण्यासाठी राज्यातील ३८ आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता. अशोक खरातनेही त्यांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करु, असे आश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा …