Under 19 : भारताकडून मलेशियाचा धुव्वा
क्वालालंपूर : भारताने १९ वर्षांखालील मुलींच्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये मंगळवारी सलग दुसरा विजय नोंदवताना यजमान मलेशियाचा धुव्वा उडवला. या सामन्यात मलेशियाचा डाव अवघ्या ३१ धावांत संपवून भारताने हे आव्हान…
क्वालालंपूर : भारताने १९ वर्षांखालील मुलींच्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये मंगळवारी सलग दुसरा विजय नोंदवताना यजमान मलेशियाचा धुव्वा उडवला. या सामन्यात मलेशियाचा डाव अवघ्या ३१ धावांत संपवून भारताने हे आव्हान…
भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ ने २०२१ नंतर पाकिस्तानमध्ये सहा लोकांच्या हत्या घडवून आणल्याचा दावा वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्राने केला आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये खलिस्तानी फुटिरतावाद्यांच्या हत्या घडवून आणण्यात आल्या,…
कोल्हापूर : संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने २०२५ वर्षे हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषीत केले आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत आणि मानवी विकासात सहकारी संस्थांचा मोठा वाटा असून महाशक्ती म्हणून उदयास येत असलेल्या…
मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील चौथी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याच्या दिशेने कूच केले. भारतासाठी मात्र हा पराभव जिव्हारी लागला असून संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या…
मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील चौथ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाची अवस्था दुसऱ्या डावामध्ये ६ बाद ९१ अशी केली होती. परंतु, यजमानांच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट खेळ करत चौथ्या दिवशी भारताला फलंदाजीस…
नवी दिल्ली : राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. २०२३-२०२४ या वर्षांत भाजपला २६०४.७४ कोटी रुपये देणगी मिळाली आहे. तर काँग्रेस पक्षाला २८१.३८ कोटी रुपयांची…
ढाका : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना आमच्याकडे सोपवा, अशी विनंती बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारत सरकारला केली आहे. तसे राजनयिक पत्र भारताला दिल्याचे सरकारच्यावतीने सोमवारी (दि.२३) सांगण्यात आले. (Sheikh…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. ४३ वर्षांनी भारताचे पंतप्रधान कुवेतच्या दौऱ्यावर गेले आहेत. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांनी पंतप्रधान…
मुंबई : नौदलाकडून समुद्रात ग्रस्त घालत असलेल्या स्पीड बोटने ‘नीलकमल’ नावाच्या प्रवासी बोट जोराची धडक दिली. या दुर्घटनेत नौदलाच्या तीन जवानांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. सुमारे सात ते आठ…
मुंबई; प्रतिनिधी : फेरी बोट उलटून मुंबईत दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला. आणखी पाचजण बेपत्ता आहेत. गेट वे ऑफ इंडियाहून घारापुरी लेण्याकडे ८० प्रवासी घेऊन ही बोट निघाली होती. बोटीवर पाच…