Farmers protest

Bachchu Kadu refuses request: मंत्र्यांची विनंती बच्चू कडूंनी फेटाळली

अमरावती/मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांची राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी (१३ जून) भेट घेतली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र ती कडू…

Read more

Farmer’s suicide : विष पिऊन आंदोलक शेतकऱ्याची आत्महत्या

नवी दिल्ली : शंभू सीमेवर एका ५५ वर्षीय आंदोलक शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. आंदोलनस्थळी तीन आठवड्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. रेशम सिंग असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे…

Read more

Farmers Protest : मूळ दुखण्यावर चर्चेची तयारी का दाखवत नाही?

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मूळ दुखण्यावर विचार करण्याची तयारी का दाखवत नाही, असा तोंडी सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला. शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्यांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी…

Read more

Dallewal: शेतकरी नेत्यावर तत्काळ उपचार सुरू करा

नवी दिल्ली : एका महिन्याहून अधिक काळ उपोषण करणारे शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांना रुग्णालयात हलवावे आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात यावेत, असे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला…

Read more

Punia slams BJP : हे पाकिस्तान आहे का?

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. त्यांच्यावर अश्रूधुरांचा मारा केला जात आहे. शंभू सीमेवर शेतकरी शांततेत आंदोलन करत असताना त्यांना रोखले जात आहे. ही पाकिस्तानची सीमा…

Read more

शेतकरी आंदोलन; रस्त्यावरील अडथळे दूर करण्याची मागणी फेटाळली

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील महामार्गावरील अडथळे दूर करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. रस्त्यावर ठिकठिकाणी लावलेले अडथळे दूर करण्यासाठी केंद्र सरकार आणि इतर यंत्रणांना निर्देश…

Read more

शेतकऱ्यांचा ‘दिल्ली मोर्चा’ पुन्हा स्थगित

नवी दिल्ली : पिकांसाठी किमान आधारभूत किमतीसह, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्याच्या मागणीसाठी शंभू बॉर्डवरून पंजाबमधील शेतकऱ्यांनी रविवारी दिल्लीच्या दिशेने पुन्हा एकदा कूच केली. मात्र हरियाणा पोलिसांनी तो पुन्हा…

Read more

शेतकऱ्यांचे पुन्हा ‘दिल्ली चलो’

नवी दिल्ली :  किमान आधारभूत किमतीसह कर्जमाफी आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी आंदोलक शेतकऱ्यांनी रविवारी पुन्हा दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवरून सर्व शेतकरी दिल्लीच्या दिशेने जात…

Read more

शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन स्थगित

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गेल्या ९ महिन्यांपासून पंजाब-हरियाणा सीमेवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज (दि.६) दिल्लीच्या दिशेने कूच केली. यावेळी सुमारे शंभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने पायी जाण्याचा प्रयत्न केला.…

Read more

शेतकरी पुन्हा मोदी सरकारला घेरणार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क : पिकांना किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याच्या मागणीसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी मोदी सरकारला पुन्हा घेरण्याच्या तयारीत आहेत. ६ डिसेंबर रोजी ते राजधानी…

Read more