पुण्यात शनिवारी राहुल गांधींचा विद्यार्थीनींशी खुला संवाद
जमीर काझी : मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेऊन ‘छात्रों की गुंज’ हे देशव्यापी अभियान सुरु केले आहे. राजस्थानमधील कोटा मधून या अभियानाला…