budget session

लबाड सरकारने राज्यपालांकडूनही खोट्या गोष्टी वदवून घेतल्या ; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

 मुंबई : प्रतिनिधी : राज्य सरकारने तरुणांसाठी, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी काहीही केलेले नाही. राज्यपालांच्या भाषणात याबाबत काहीच आले नाही. सरकारने राज्यपालांच्या तोंडून खोट्या गोष्टी बोलवून घेतल्या, असा आरोप शिवसेना…

Read more

राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती वाईट : सतेज पाटील

मुंबई : प्रतिनिधी : सरकारकडे पैसा नाही त्यामुळे अनेक योजना बंद केल्या जात आहेत.  आहे त्या योजनांना निकष लावून लाभार्थ्यांची संख्या कमी केली जात आहे. कंत्राटदारांची बिले थकलेली आहेत, सरकारची…

Read more

uproar in parliament :‘मोदी-योगी राजीनामा द्या’

नवी दिल्ली : महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी…

Read more