राज्यातील वीज १६ टक्क्यांनी महाग होणार : अतुल लोंढे
जमीर काझी : मुंबई : पाच वर्षांत विजेचे दर एकूण ५० टक्क्यांनी कमी करुन पहिल्या वर्षी १० टक्क्यांची कपात करण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली…
जमीर काझी : मुंबई : पाच वर्षांत विजेचे दर एकूण ५० टक्क्यांनी कमी करुन पहिल्या वर्षी १० टक्क्यांची कपात करण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी केल्याचे एकेका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी बंगळूरमधील महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : ऑपरेशन सिंदूरविषयी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेहमीप्रमाणे खोटे बोलले. काँग्रेस सरकार असताना दहशतवादी हल्ले झाले हे सांगताना भाजपा सरकारच्या वेळी झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख…
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य नागपूरचा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरला तेलंगणातील मंचरेला येथून अटक करण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले…