विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जूनला मतदान
नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. १८ जूनला मतदान होणार आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्यसंख्या…
नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. १८ जूनला मतदान होणार आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्यसंख्या…
नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या सुकन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना केंद्र सरकारचा ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२६ ‘ जाहीर झाला आहे.…
जमीर काझी : नागपूर : राज्यात बिबट्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले दिवसोदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातही त्याच्या आगमनामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण…
बीड : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर धारदार शस्त्रांनी जिवघेणा हल्ला झाला आहे. त्यामध्ये खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुणे हे उपचारासाठी हलवण्यात…
अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हिंदुत्ववादी भूमिका घेऊन थांबलेले नाहीत, तर वाचाळ हिंदुत्ववादी नेत्यांना त्यांनी अजितदादांच्यावर सोडले आहे. गेले काही महिने संग्राम जगताप विद्वेषी हिंदुत्ववाद्यांच्या टोळीत सामील होऊन दोन…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी मंजूर केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्रीमंडळाने बैठकीत मंजुरी…