प्रसिद्ध दिग्दर्शक शाम बेनेगल यांचे निधन
मुंबई; प्रतिनिधी : समांतर चित्रपटाचे जनक, प्रसिध्द दिग्दर्शक शाम बेनेगल यांचे निधन झाले. गेले काही दिवस आजारी होते. आज (दि.२३) वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कन्या…
मुंबई; प्रतिनिधी : समांतर चित्रपटाचे जनक, प्रसिध्द दिग्दर्शक शाम बेनेगल यांचे निधन झाले. गेले काही दिवस आजारी होते. आज (दि.२३) वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कन्या…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू ही पोलिसांकडून झालेली हत्याच आहे. पोलिसांनीच कोठडीत त्याची हत्या केली आणि तो दलित असल्यामुळेच ही हत्या करण्यात…
-राज कुलकर्णी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भाषणादरम्यान म्हणाले, ‘सारखं सारखं आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… आंबेडकर यांचे नाव घ्यायची जणू फॅशनच निघाली आहे. देवाचे असे सारखे नांव घेतले असते तर…
वॉशिंग्टन : भारतीय राजकारणाच्या पटलावर चार वर्षांपूर्वी गदारोळ उडवून दिलेल्या इस्रायल स्पायवेअर पेगाससला अमेरिकन कोर्टाने चांगलाच तडाखा दिला आहे. व्हॉट्सॲप हॅकसाठी पेगासस स्पायवेअर निर्माता कंपनी एनएसओ जबाबदार असल्याचे अमेरिकन न्यायाधीशांनी…
मास्को : रशियातील कजान शहरावर आज (दि.२१) सकाळी अमेरिकतील ९/११ पध्दतीने हल्ला झाला. न्यूज एजेंसी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनने ड्रोनने आठ हल्ले केले असून नागरी वस्तीतील सहा इमारतींना लक्ष्य केले…
महाराष्ट्र दिनमान : हवामान बदलाच्या (Climate Change) दुष्परिणामांची चर्चा सातत्याने केली जाते. ऋतुचक्र बदलणे, अवेळी पाऊस किंवा थंडी पडणे, हिमशिखरांवरील बर्फ वितळणे अशा अनेक गोष्टी घडत असतात आणि त्याचे परिणाम…
जयपूर : रस्त्यावर स्फोटांमागे स्फोट होत होत होते. एका पाठोपाठ एक वाहन पेट घेत होते. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे काळेकुट्ट लोट… त्यातून उठणाऱ्या किंकाळ्या नि ज्वाळात लपेटलेले काही लोक… जयपूर-अजमेर…
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी भाजप आणि काँग्रेस खासदारांमधील कथित धक्काबुक्कीच्या प्रकारामुळे आरोप-प्रत्यारोपाची राळ उठली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका खासदाराला ढकलले. तो माझ्या अंगावर पडला.…
-विजय चोरमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नाराजीचा महापूर आला आहे. मंत्रिमंडळात कोण समाविष्ट झाले आणि कोण राहिले, त्याची कारणे काय याच्या…
सार्थक बागची, आशिष रंजन : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने घवघवीत यश मिळवले. यामध्ये भाजपचा संपूर्ण राज्यात असणारा प्रभाव दिसून आला. भाजपच्या प्रभावामध्ये हिंदुत्वाची विचारसरणी, कल्याकणारी योजना आणि प्रादेशिक…