पक्ष्यांमध्येही वाढले घटस्फोट
महाराष्ट्र दिनमान : हवामान बदलाच्या (Climate Change) दुष्परिणामांची चर्चा सातत्याने केली जाते. ऋतुचक्र बदलणे, अवेळी पाऊस किंवा थंडी पडणे, हिमशिखरांवरील बर्फ वितळणे अशा अनेक गोष्टी घडत असतात आणि त्याचे परिणाम…
महाराष्ट्र दिनमान : हवामान बदलाच्या (Climate Change) दुष्परिणामांची चर्चा सातत्याने केली जाते. ऋतुचक्र बदलणे, अवेळी पाऊस किंवा थंडी पडणे, हिमशिखरांवरील बर्फ वितळणे अशा अनेक गोष्टी घडत असतात आणि त्याचे परिणाम…
जयपूर : रस्त्यावर स्फोटांमागे स्फोट होत होत होते. एका पाठोपाठ एक वाहन पेट घेत होते. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे काळेकुट्ट लोट… त्यातून उठणाऱ्या किंकाळ्या नि ज्वाळात लपेटलेले काही लोक… जयपूर-अजमेर…
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी भाजप आणि काँग्रेस खासदारांमधील कथित धक्काबुक्कीच्या प्रकारामुळे आरोप-प्रत्यारोपाची राळ उठली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका खासदाराला ढकलले. तो माझ्या अंगावर पडला.…
-विजय चोरमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नाराजीचा महापूर आला आहे. मंत्रिमंडळात कोण समाविष्ट झाले आणि कोण राहिले, त्याची कारणे काय याच्या…
सार्थक बागची, आशिष रंजन : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने घवघवीत यश मिळवले. यामध्ये भाजपचा संपूर्ण राज्यात असणारा प्रभाव दिसून आला. भाजपच्या प्रभावामध्ये हिंदुत्वाची विचारसरणी, कल्याकणारी योजना आणि प्रादेशिक…
– विजय चोरमारे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात १२ डिसेंबर २०२४ रोजी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. अजित पवार यांनी कुटुंबीय आणि सहका-यांसह शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली. दिल्लीतील…
विसोबा खेचर, मुक्काम मुंबई भारताचे पहिले पंतप्रधान कोण, हा प्रश्न आपण सध्या बाजूला ठेऊया. त्याचे काय आहे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे की एंटायर पॉलिटिकल सायन्सचे पदवीधारक आहेत, त्यांनी मागे…
नागपूरः भारतीय जनता पक्षाच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विभागनिहाय प्रतिनिधित्व पाहिले तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना धरून विदर्भाला दहा, पश्चिम महाराष्ट्राला ९, मराठवाड्याला ६, उत्तर महाराष्ट्राला…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूरच्या राजभवन परिसरात संपन्न झाला. आज (दि.१५) महायुतीच्या ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजप-१९, शिवसेना-११ आणि राष्ट्रवादीच्या…
नवी दिल्ली : राज्यघटना दुरूस्तीचे बीज देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंनी पेरले. इंदिरा गांधींनीही तेच केले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही उलटवला होता, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लोकसभेचे…