plane crash: विमान क्रॅश; १७९ प्रवासी ठार
सेऊल : थायलंडची राजधानी बँकॉकहून परतणारे विमान दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघातग्रस्त झाले. या भीषण अपघातात १७९ प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या विमानात १८१ जण…
सेऊल : थायलंडची राजधानी बँकॉकहून परतणारे विमान दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघातग्रस्त झाले. या भीषण अपघातात १७९ प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या विमानात १८१ जण…
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना शनिवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर येथील निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण लष्करी आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल अमेरिका, रशिया आणि चीनसह जगभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. एक निष्कलंक चारित्र्य असलेला नेता, मुत्सद्दी आणि सकारात्मक राजकारण करणाऱ्या…
नवी दिल्ली : भारताला आर्थिक सुधारणांच्या वाटेवर नेऊन भारतीयांसाठी प्रगतीची नवी क्षितिजे खुली करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (वय ९२) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. फुप्फुसातील संसर्गामुळे सायंकाळनंतर त्यांना…
डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर सनातन मंडळी एक मजेशीर खेळी खेळतात. परिवर्तनाच्या चळवळीतील नेते मंडळींना प्रथम ते उपेक्षेने संपविण्याचा प्रयत्न करतात. ते तसे संपले नाहीत, तर त्यांना उपहासाने संपविण्याचा प्रयत्न करतात. तसे…
बेळगाव : विलास अध्यापक : बेळगावमध्ये २६ डिसेंबर १९२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. त्याला गुरुवारी (दि.२६ डिसेंबर) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या…
अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लोकसभेची निवडणूक लखनौ मतदारसंघातून लढवली, ती त्यांची शेवटची निवडणूक. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार जाऊन संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) सरकार सत्तेवर आले आणि डॉ. मनमोहन…
कीव्ह : रशियाने युक्रेनवर नाताळच्या दिवशीच भयंकर हल्ला केला. जवळपास सत्तरवर क्षेपणास्रे आणि शंभर ड्रोननी हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे येथील जनतेचा नाताळच्या उत्साह क्षणार्धात काळोखाने भरून गेला. या हल्ल्यामुळे…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पूँछ जिल्ह्यात एलओलसीजवळ भारतीय लष्कराचे वाहन दरीत कोसळले. त्यात पाच जवानांचा मृत्यू झाला. तर, दहा जवान गंभीर जखमी आहेत. (Jammu and Kashmir ) मंगळवारी (दि.२४)…
हैदराबाद : तिला कुणीतरी सल्ला दिला… त्वचेची कांती आणि आरोग्य सुधारायचे असेल तर सकाळी उठल्या उठल्या भरपूर पाणी पी. तिने सल्ला शिरसावंद्य मानला. एके दिवशी उठल्या उठल्या चार लिटर पाणी…