राहुल गांधींचं ऐतिहासिक भाषण, जे वाचायलाच हवं..
राजधानी दिल्लीत ८ जून रोजी इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले भाषण. आज इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत…
राजधानी दिल्लीत ८ जून रोजी इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले भाषण. आज इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत…
हिंदीतील लोकप्रिय कादंबरी `राग दरबारी`मध्ये वैद्यजी हे एक महत्त्वाचे पात्र आहे. वैद्यजींकडे दोन प्रकारचे रुग्ण असायचे – प्रकट रुग्ण आणि गुप्त रुग्ण. प्रकट आजारांवर ते उघडपणे उपचार करायचे, तर गुप्त…
ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमधील सत्ता गेली आणि त्यांच्या पंधरा वर्षांच्या साम्राज्याची अक्षरशः वाताहत झाली. एखाद्या राजकीय नेत्याची किंवा पक्षाची किती वेगाने घसरण होऊ शकते, हे तृणमूल काँग्रेसकडे बघितल्यानंतर लक्षात येते.…
गेल्या दोन दिवसांत सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्न म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बी टीम आहे का? हा प्रश्न काही मुद्द्यांच्या आधारे समजून घ्यायला हवा. (Cockroach Janata Party…
“एका शब्दानं… देशातील बेरोजगार तरुण पेटून उठू शकतात का? एका मीममधून… चळवळ निर्माण होऊ शकते का? आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणा-या गोष्टीतून रस्त्यावरचं जनआंदोलन उभं राहू शकतं का? असे अनेक…
राज्यसभा सदस्य मनोज कुमार झा हे प्रभावी वक्ते आहेत, तसेच ते प्रतिभावंत लेखकही आहेत. मनोज कुमार झा यांनी गुरुदत्त आणि नेहरु यांच्या दृष्टिकोनावर आधारित एक लेख लिहिला आहे. तो मूळ…
इम्फाळ, मणिपूर : दररोज पहाट होण्यापूर्वीच ७२ वर्षीय चोंगथाम मणी आपल्या घराजवळील चांगांगेई एअरपोर्ट रोड परिसरातून कबोक, हेंगान आणि लालू यांसारखे पारंपरिक खाद्यपदार्थ गोळा करतात. सकाळी पाच-सहा वाजेपर्यंत त्या इम्फाळच्या…
काँग्रेस म्हणजे टी-२० सामन्यातील असा फलंदाज, जो पहिल्या पाच चेंडूंवर एकही धाव घेत नाही आणि सहाव्या चेंडूवर फक्त एक धाव काढतो — म्हणजे स्वतः जिंकणार नाही आणि इतरांनाही जिंकू देणार…
मध्य प्रदेशातील देवासजवळील शंकरगड डोंगर एकेकाळी दगडखाणींनी विदीर्ण झाला होता. आज स्थानिक लोकसहभागातून पुन्हा दिमाखात उभा राहिला आहे. पुनरुज्जीवित झालेल्या परिसंस्थेचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून त्याकडे पाहिले जाते. (Shankargad Hill Restoration)…
भारतात अनेक वर्षे वृक्षलागवड मोहिमांचे यश प्रामुख्याने एका गोष्टीवर मोजले जात होते, ते म्हणजे— किती रोपे लावली गेली. मात्र पर्यावरणीय पुनर्स्थापना म्हणजे केवळ झाडांची संख्या वाढवणे नव्हे, तर त्यापेक्षा खूप…