मेन स्टोरी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

खालच्या न्यायालयांनी दिलेली मृत्युदंडाची शिक्षा अपिलामध्ये टिकत नाहीत, असे अलीकडच्या एका पाहणीत आढळून आले आहे. तपास, पुरावे आणि मृत्युदंडाच्या शिक्षेवरच त्यानिमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  अमरपाल सिंह वर्मा चेन्नईतील एका तरुणावर…

Read more

नरेंद्र मोदींना हरवता येऊ शकतं… !

हे नेमकं असं कसं झालं? असं होईल याचा अंदाज होता तरीही विषय पुढं रेटला होता का? की आपण टाकलेल्या जाळ्यात समोरचे अलगद अडकतील, त्यांना निसटताच येणार नाही असा फाजील आत्मविश्वास…

Read more

बर्फाची चादर हरवली, हिमालयातील अर्थव्यवस्था ढासळली

झंस्कार नदीवर यंदा स्थिर बर्फ तयार झाला नाही, त्यामुळे दीर्घकाळानंतर पहिल्यांदाच चादर ट्रेक स्थगित करण्यात आला. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उबदार होत चाललेल्या हिवाळ्याचा स्थानिकांच्या उपजीविकेवर विपरित परिणाम झाला आहे. (Chadar trek’s cancellation) लेह, लडाख: यंदाच्या हिवाळ्यात…

Read more

मुख्यमंत्री महोदय, आतातरी सांगा दहावी पास कधी झालात?

`आपले पंतप्रधान फक्त एमए पास आहेत असं नाही, तर बीएसुद्धा पास आहेत हे मनाला सुखावणारं आहे. त्यांचं बीए पास असणं म्हणजे ते मॅट्रिकसुद्धा पास असणार याची खात्री देणारं आहे….` असं हिंदीतले…

Read more

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

शरद पवार यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून सोमवारी ६ एप्रिल २०२६ रोजी शपथ घेतली. सहा दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवार यांनी संसदीय राजकारणात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.…

Read more

मानवमुक्तीच्या `महाड` सत्याग्रहाची शताब्दी

“चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या…

Read more

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

विविध घटना-घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या चर्चेत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा पडला नसला तरी तो विषय मागे पडला आहे. सुनील तटकरे यांच्या ताज्या मुलाखतीने त्यासंदर्भात काही नवे मुद्दे समोर आणले…

Read more

संघाचा डाव, मधू किश्वर यांच्या खांद्यावरुन मोदींवर नेम…?

गेले काही दिवस सोशल मीडियावर सुब्रमण्यम् स्वामी यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप स्वामी करीत आहेत. पाठोपाठ मधू किश्वर नामक कार्यकर्तीनं सोशल मीडियावरून…

Read more

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक

इतिहास ही वस्तुस्थिती असते, हे खरे असले तरी त्याच इतिहासाची चुकीची किंवा सोयीची मांडणी केली की मोठे घोटाळे होण्याची शक्यता असते. मराठा इतिहासाची अशी चुकीची मांडणी केली गेल्यामुळे आजही त्याच्या…

Read more

भारत पाण्याच्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

जगभरात वाढत चाललेली दुष्काळाची समस्या आता भारतातही अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. विशेषतः गंगेचा मैदानी भाग आणि ईशान्य भारत हे प्रदेश या संकटाच्या विळख्यात अधिक वेगाने अडकताना दिसत आहेत. वाढते…

Read more