महाराष्ट्र दिनमान

तंत्रज्ञानातील सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’ चे स्वप्न लवकरच सत्यात : प्रा. टी जी सीताराम

कोल्हापूर : प्रतिनिधी :  भारतामध्ये मिळणारे अभियांत्रिकी शिक्षण हे अतिशय उच्च दर्जाचे असून त्या जोरावर आज जागतिक पातळीवर भारत तांत्रिक नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे. भारताच्या या तंत्रज्ञान सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’…

Read more

अणुऊर्जा विभागातील रोजगार संधींबाबत शास्त्रज्ञांचा सोमवारी विद्यार्थ्यांशी संवाद

कोल्हापूर : प्रतिनिधी :  भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग (डीएई) मधील करिअरच्या संधी आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी)  द्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ‘डीएई आउटरीच प्रोग्राम-२०२६’ चे आयोजन शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्र अधिविभाग आणि अणुऊर्जा…

Read more

ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी :  ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे वयाच्या ८३ वर्षी पुण्यात निधन झाले. पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास श्वास घेतला. त्यांच्या…

Read more

साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन तीन कामगार ठार

बेळगाव :  प्रतिनिधी :  इनामदार शुगर्स लिमिटेड या साखर कारखान्यात बॉयलरचा स्फ़ोट होऊन तीन कामगार जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर भाजल्याने त्यांची स्थिती चिंताजनक आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल…

Read more

बांगलादेशी वाढले असल्यास अमित शाह अपयशी,अकार्यक्षम : सचिन सावंत  

जमीर काझी : मुंबई : देशात बांगलादेशी वाढले असल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अपयशी आणि अकार्यक्षम आहेत, असे अमित साटम यांना म्हणायचे आहे का? असा सवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे…

Read more

पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्था रसातळाला : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : राज्यात कोयता गँग, ड्रग्ज माफिया, रेती माफिया, लँड माफिया, आका यांचे पेव फुटले आहे. गावागावात गुन्हेगारीचे लोण पसरले असून अकोल्यातील काँग्रेस नेते हिदायत पटेल यांची…

Read more

ईशानी हिंगेची ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सेशन ४’ साठी निवड

कोल्हापूर : मुळची कागलची आणि सध्या मुंबईत स्थायिक असलेली संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख कलावंत ईशानी अरविंद हिंगे हिची ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सेशन चार’ या शोसाठी निवड झाली आहे. या…

Read more

शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ६० हजार कोटींचा ढपला; राजू शेट्टींचा आरोप

बार्शी : प्रतिनिधी :  शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात जवळपास ६० हजार कोटी रूपयाचा ढपला या प्रकल्पात पाडणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. शक्तीपीठ महामार्गास समांतर…

Read more

‘ताडोबा’ तील खाणीला परवानगी देऊन पक्षाला किती निधी घेतला? : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उद्योगपतींना धार्जिणे धोरण राबवून बेकायदेशीररित्या अभयारण्यातील खाणीला परवानगी देताना त्या उद्योगपतीकडून निवडणुकीसाठी पक्षाला किती निधी घेतला हे जाहीर करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…

Read more

भाजप एआयएमआयएम युती; भाजप दुतोंडी गांडूळ

मुंबई : प्रतिनिधी : अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसबरोबर तर अकोला जिल्हयातील अकोट नगरपालिकेत भाजपने एआयएमआयएम बरोबर युती केली आहे. या युतीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे. भाजप…

Read more