८० हजारांची लाच घेताना दोघांना अटक
कोल्हापूर; प्रतिनिधी : शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे बिल मंजूर करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सचिन सिताराम कांबळे (वय ४५, रा. पंडीतराव जाधवनगर राम…
कोल्हापूर; प्रतिनिधी : शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे बिल मंजूर करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सचिन सिताराम कांबळे (वय ४५, रा. पंडीतराव जाधवनगर राम…
कोल्हापूर; प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज् अर्थात ‘नॅसकॉम’चे आयटी सेक्टर स्किल्स कौन्सिल यांच्यामध्ये शुकवारी ४ रोजी कॉर्पोरेट कॅम्पस कनेक्टसाठी सामंजस्य करार…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : नवी दिल्ली : हरियाणा विधानसभेसाठी शनिवारी चुरशीने ६५ टक्के मतदान झाले. त्यानंतर लगेचच एक्झिट पोलचे (मतदानोत्तर चाचण्या) अंदाज जाहीर करण्यात आले. त्यानुसार हरियाणामध्ये काँग्रेस तर…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने बनावट कागदपत्रे वापरून २२ बोगस अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी उत्तर प्रदेश, पश्चिम…
कोल्हापूर; प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ज्या विचारधारेने विरोध केला होता त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस पक्ष लढत आहे. याच विचारधारेने राम मंदिर, संसद भवन उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपतींना आमंत्रित केले…
कोल्हापूर; प्रतिनिधी : योग मार्गातील प्रमुख देवी म्हणून चंद्रलांबा देवीचा उल्लेख पुराण वाङ्मयात आढळतो. ही देवी म्हणजेच महामाया सीतेचाच अवतार आहे. ही देवी भगवान दत्तात्रेयांवर कृपा करणारी आहे. त्यामुळे तिच्या…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने ३ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. राज्य सरकारने या सूचनांचे पालन करत १११ पोलीस निरीक्षकांच्या…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. महायुतीमधील आणखी एक मोठा नेता धक्का देण्याच्या तयारीत असून आजच रामराजे नाईक…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.१८ जून रोजी या योजनेचा १७ वा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात…
कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘चारशे पार’ घोषणा करुन संविधान बदलण्याचा डाव आखणाऱ्यांना लोकसभा निवडणूकीत जनतेने रोखले आहे. दोन तृतीयांश बहुमत नसल्याने ते संविधान बदलू शकत नाहीत. संविधान रक्षणाची लढाई राहूल गांधी प्रामाणिकपणे…