फसवणुकीचा नवा धंदा
-सतीश तांबे सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक गोष्टी समोर येत असतात…त्यात कुणाही अनोळखी सोर्सला OTP देऊ नका असं बजावलेलं असतं. आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे खोटी आमिषं दाखवून जाळ्यात ओढणे…जसं…
-सतीश तांबे सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक गोष्टी समोर येत असतात…त्यात कुणाही अनोळखी सोर्सला OTP देऊ नका असं बजावलेलं असतं. आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे खोटी आमिषं दाखवून जाळ्यात ओढणे…जसं…
आकर्षक जाहिरातींची भूल घालून विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्याच्या खासगी कोचिंग क्लासेसच्या वृत्तीला चाप लावण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिशानिर्देश जारी केले आहेत. या निर्देशांमुळे खासगी क्लासेसचा बाजार कमी होईल…
पाटणा; वृत्तसंस्था : देशाच्या स्वातंत्र्यासाठी केवळ एका पक्षाचे किंवा एका कुटुंबाचे योगदान नाही, तर आदिवासी समाजातील अनेक महान वीरांनी बलिदान दिले आहे. आदिवासींच्या योगदानाला इतिहासात योग्य स्थान मिळाले नाही. आदिवासी वर्षानुवर्षे…
-गंगाधर बनसोडे शहरीकरण हा विषय अलीकडच्या काळात सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासात महत्त्वाचा विषय बनला आहे. शहरीकरण या विषयाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने ‘शहरीकरण’, ‘शहर विकास’ आणि ‘शहर’ या अनुषंगाने जागतिक…
मुंबई; वृत्तसंस्था : कांदा, टोमॅटो, लसूणपाठोपाठ खाद्यतेलानेही सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे. एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकांना मासिक रेशनसाठी अधिक बजेट करावे लागेल. भाज्या आधीच…
गडहिंग्लज, प्रतिनिधीः “भ्रष्टाचाराने हात बरबटलेले हसन मुश्रीफ ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेले आहेत आणि निर्लज्जपणे सांगतात, की आम्ही पवारसाहेबांना विचारून गेलो. आपण झक मारायची आणि दुस-याचं नाव घ्यायचं, हे सहन करणार नाही.…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष युती सरकारने मागील अडीच वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात ड्रग्जमाफिया वाढले आहेत. तरुण पिढीला नशेत ढकलून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज धंदा खुलेआमपणे सुरू असून उडता पंजाबप्रमाणे…
कागल; प्रतिनिधी : लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी म्हणून कागलची ओळख आहे. विधानसभेच्या रणधुमाळीत राजर्षी शाहू महाराजांचे थेट वारसदार असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजित घाटगे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका येत्या बुधवारी २० नोव्हेंबरला होत आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून…
सांगली; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० जागा मिळाल्या, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार, असा खोटा प्रचार काँग्रेसने केला. १९७५ मध्ये देशात आणीबाणी आली. लोकांनी इंदिरा गांधींचा राजीनामा मागितला…