महाराष्ट्र दिनमान

राजकीय आघाडीवर अर्धा यूपी आपल्याकडे पोट भरतो : कोल्हे

पिंपरी : ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणणाऱ्यांचा अर्धा उत्तर प्रदेश आपल्याकडे येऊन पोट भरतो. समाजात फूट पाडणारी विधाने करून आमच्यावर काही परिणाम होणार नाही. ही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील माणसे आहेत. येथे ‘बचेंगे…

Read more

भ्रष्ट महायुती सरकार घालवा

जयसिंगपूर;  प्रतिनिधी : राजकारणात विचारांना आणि तत्त्वांना खूप महत्त्व असते. ज्यांनी विचारांचाही भ्रष्टाचार केला, अशा परस्पर विरोधी लोकांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे पाप त्रिकूट महायुती सरकारने…

Read more

गिल पहिल्या कसोटीस मुकणार

पर्थ, वृत्तसंस्था : भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल हा भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यास मुकणार आहे. शनिवारी सरावादरम्यान गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्यास दुखापत झाली होती. या अंगठ्यास…

Read more

महाराष्ट्राच्या हितासाठी तडजोड करणार नाही

 -विजय चोरमारे सातारा : निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला झालो तरी काम थांबवणार नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी शक्य तोवर काम करीत राहणार. त्याबाबत तडजोड नाही, मागे हटणार नाही, असा निर्धार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी…

Read more

फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकली

-विजय चोरमारे कराड : देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते असंसदीय भाषा वापरू लागले आहेत. भाजपकडून पैशाचा अमाप वापर सुरू आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

Read more

आक्रमक शरद पवार, झंझावाती राहुल गांधी!

-राजा कांदळकर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. २० नोव्हेंबरला मतदान आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी सर्वांचे लक्ष वेधून…

Read more

मतदारापुढेच आव्हान…

महाराष्ट्रातील लोकशाहीचा उत्सव सांगतेकडे मार्गक्रमण करत असतानाच्या या टप्प्यावर आशा-निराशेचा खेळ अजूनही ऊन-सावलीप्रमाणे लपंडाव करताना दिसतो आहे. चिंतेचे आणि काळजीचे हे मळभ दूर करण्याची किमया मतदारच करू शकतो. विधानसभा-२०२४ निवडणुकीच्या…

Read more

संस्कारतीर्थ हरपलं!

-मारुती फाळके संपतराव गायकवाड चांगल्या कामाचे भरभरुन कौतुक करायचे आणि चुकीच्या गोष्टींवर निर्भयपणे प्रहारही. आपल्या वाणी आणि लेखणीतून समाजमन विवेकी बनविणारा सत्शील कर्मयोगी अकाली जाण्याने अनेकांना पोरके करुन निघून गेला.…

Read more

ही निवडणूक महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाची : योगी आदित्यनाथ

कोल्हापूर : प्रतिनिधी : निवडणूक केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाची आहे. एक भारत श्रेष्ठ भारतासाठी महत्त्वाचा आहे. एकीकडे महायुती आहे आणि दुसरीकडे कोणतीही नीती, नैतिकता नसलेली आघाडी देशाच्या बरोबर धोका…

Read more

इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या घरावर बॉम्बहल्ले

तेलअवीव : वृत्तसंस्था : गेल्या वर्षभरापासून पश्चिम आशियामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराला बॉम्बने लक्ष्य करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर इस्रायलच्या सीझेरिया शहरात…

Read more