सामान्य माणसांचा विश्वास हीच माझी ताकद
कोल्हापूर, प्रतिनिधीः काहीही केले तरी विरोधक बोलत राहणारच, त्याला मी महत्त्व देत नाही. सामान्य माणसाचा विश्वास आहे, तोपर्यंत मला काळजी करण्याचे कारण नाही. सामान्यांचा विश्वास हीच माझी ताकद आहे, असा विश्वास…
कोल्हापूर, प्रतिनिधीः काहीही केले तरी विरोधक बोलत राहणारच, त्याला मी महत्त्व देत नाही. सामान्य माणसाचा विश्वास आहे, तोपर्यंत मला काळजी करण्याचे कारण नाही. सामान्यांचा विश्वास हीच माझी ताकद आहे, असा विश्वास…
कर्जत : प्रतिनिधी : भाजप सध्या ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत आहे; पण येथे कुणीच बटणार नाही किंवा कटणार नाही. उलट या लोकांनीच देशात गरीब व श्रीमंत अशी दरी पाडण्याचे पाप…
मुंबई : प्रतिनिधी : उद्योगपती गौतम अदानी यांचा उदय खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारच्या काळातच झाला आहे. काँग्रेस आणि अदानी यांचे नाते जुने आहे, तरीही आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी…
मुंबई : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गांधी यांनी मोदी यांच्या ‘एक है तो सुरक्षित है’ या घोषणेचा अर्थ सांगितला…
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. या मागणीबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, की…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : टोमॅटोची किंमत सुमारे २२ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. पुरवठा वाढल्याने टोमॅटोचे भाव कमी झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. बाजारातील टोमॅटोच्या घाऊक किमती कमी झाल्यामुळे, किरकोळ किंमतदेखील…
ढाका : वृत्तसंस्था : बांगला देशातील सत्ताबदलानंतर देशाच्या व्यापार आणि परराष्ट्र धोरणातही बदल होताना दिसत आहेत. कराचीहून एक मालवाहू जहाज चट्टोग्रामला पोहोचले आहे. अनेक वर्षांनंतर पाकिस्तान आणि बांगला देशात व्यापार-उदीम सुरू होत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचा मारेकरी बलवंतसिंग राजोआना याच्या दयेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींच्या सचिवांना दया याचिका विचारार्थ राष्ट्रपतींसमोर सादर करण्याचे निर्देश दिले. बलवंत सिंग यांच्या…
इचलकरंजी : प्रतिनिधी : महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मंगळवारी (दि.१९) सकाळी आठ वाजता इचलकरंजीतील…
इम्फाळ/नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मणिपूरच्या खोऱ्यात हिंसाचार आणि निदर्शने सातत्याने वाढत आहेत. जिरीबाम जिल्ह्यात रविवारी (दि.१७) झालेल्या गोळीबारात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. जमावाने…