महाराष्ट्र दिनमान

सामान्य माणसांचा विश्वास हीच माझी ताकद

कोल्हापूर, प्रतिनिधीः काहीही केले तरी विरोधक बोलत राहणारच, त्याला मी महत्त्व देत नाही. सामान्य माणसाचा विश्वास आहे, तोपर्यंत मला काळजी करण्याचे कारण नाही. सामान्यांचा विश्वास हीच माझी ताकद आहे, असा विश्वास…

Read more

गरीब, श्रीमंतात दरी पाडण्याचे भाजपचे पाप

कर्जत : प्रतिनिधी : भाजप सध्या ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत आहे; पण येथे कुणीच बटणार नाही किंवा कटणार नाही. उलट या लोकांनीच देशात गरीब व श्रीमंत अशी दरी पाडण्याचे पाप…

Read more

अदानी आणि काँग्रेसचे नाते जुनेच : विनोद तावडे

मुंबई : प्रतिनिधी :  उद्योगपती गौतम अदानी यांचा उदय खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारच्या काळातच झाला आहे. काँग्रेस आणि अदानी यांचे नाते जुने आहे, तरीही आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी…

Read more

‘मोदी है, तो अदानी सेफ है!’ : राहुल गांधी

मुंबई : प्रतिनिधी :  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गांधी यांनी मोदी यांच्या ‘एक है तो सुरक्षित है’ या घोषणेचा अर्थ सांगितला…

Read more

नेताजी बोस यांच्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणीस नकार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. या मागणीबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, की…

Read more

आवक वाढली; टोमॅटोच्या किमती उतरण्यास सुरुवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : टोमॅटोची किंमत सुमारे २२ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. पुरवठा वाढल्याने टोमॅटोचे भाव कमी झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. बाजारातील टोमॅटोच्या घाऊक किमती कमी झाल्यामुळे, किरकोळ किंमतदेखील…

Read more

बांगलादेशचा भारताशी पंगा, पाकच्या गळ्यात गळा

ढाका : वृत्तसंस्था : बांगला देशातील सत्ताबदलानंतर देशाच्या व्यापार आणि परराष्ट्र धोरणातही बदल होताना दिसत आहेत. कराचीहून एक मालवाहू जहाज चट्टोग्रामला पोहोचले आहे. अनेक वर्षांनंतर पाकिस्तान आणि बांगला देशात व्यापार-उदीम सुरू होत…

Read more

बेअंत सिंग यांच्या मारेकऱ्याच्या दया याचिकेवर दोन आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचा मारेकरी बलवंतसिंग राजोआना याच्या दयेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींच्या सचिवांना दया याचिका विचारार्थ राष्ट्रपतींसमोर सादर करण्याचे निर्देश दिले. बलवंत सिंग यांच्या…

Read more

प्रकाश होगाडे यांचे निधन

इचलकरंजी : प्रतिनिधी :  महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.  मंगळवारी (दि.१९) सकाळी आठ वाजता इचलकरंजीतील…

Read more

मणिपूर : जमाव नियंत्रित करण्यासाठी गोळीबार; एक तरुण ठार

इम्फाळ/नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मणिपूरच्या खोऱ्यात हिंसाचार आणि निदर्शने सातत्याने वाढत आहेत. जिरीबाम जिल्ह्यात रविवारी (दि.१७) झालेल्या गोळीबारात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. जमावाने…

Read more