ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन
पुणे : प्रतिनिधी : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी आज सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुणे येथे निधन झाले. गेले दहा दिवस त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.…
पुणे : प्रतिनिधी : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी आज सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुणे येथे निधन झाले. गेले दहा दिवस त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.…
बाबा आढाव यांच्या निधनामुळे महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा कृतीशील वारसदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. परवा परवापर्यंत रस्त्यांवरच्या लढायांमध्ये सक्रीय असलेले बाबा आढाव…
भारतीय शेतकरी सतत हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यांसारख्या आव्हानांना तोंड देत असतो. अशा परिस्थितीत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा नुकताच झालेला भारत दौरा आणि त्यातून समोर आलेले करार भारतीय…
भारतात गंगेच्या खोऱ्यात पित्ताशयाच्या कर्करोगाचे (Gallbladder Cancer – GBC) रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू होत आहेत. असे असूनही हा आजार देशाच्या सार्वजनिक आरोग्याच्या धोरणांमध्ये अजूनही प्राधान्याने घेतला जात…
मुंबई : प्रतिनिधी : विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित संगनमतामुळे आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा ठपका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठेवला. विमान वाहतूकीतील मक्तेदारी धोकादायक…
मुंबई : नगरपालिका, नगरपरिषद मतमोजणी २१ डिसेंबरला होणार असल्याने त्या दिवशी होणारी एमपीएससीची संयुक्त परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढे ढकलेली परीक्षा पुढील वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चार जानेवारीला…
मुंबई : प्रतिनिधी : कचऱ्याच्या डब्यात सापडलेला १० लाख किंमतीचा हिऱ्याचा हार सफाई कर्मचारी पती पत्नीने परत केला. त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Diamond necklace returned from sanitation workers)…
कोल्हापूर : प्रतिनिधी : माजी महापौर सई खराडे यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. खराडे यांच्या प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो. आमदार राजेश क्षीरसागर यांनी…
नागपूर : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथम नागपूरचे हिवाळी अधिवेशन विधानसभा आणि विधान परिषदेला विरोधी पक्षनेत्याशिवाय सुरू झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा चेंडू विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या…
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नऊ गडयांनी दणदणीत पराभव करत भारताने मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. दक्षिण आफ्रिकेचे २७१ धावांचे आव्हान भारताने एक गडी गमावून पार केले.…