China: भारत-चीन संबंधात सीमावाद अडसर ठरू नये
नवी दिल्ली : भारत-चीन द्विपक्षीय संबंधात सीमावाद अडसर ठरू नये, अशी भूमिका चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी (७ मार्च) स्पष्ट केली. भारत आणि चीनदरम्यान सीमावादासह अन्य महत्त्वाचे प्रश्न…
नवी दिल्ली : भारत-चीन द्विपक्षीय संबंधात सीमावाद अडसर ठरू नये, अशी भूमिका चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी (७ मार्च) स्पष्ट केली. भारत आणि चीनदरम्यान सीमावादासह अन्य महत्त्वाचे प्रश्न…
नवी दिल्ली : आपल्या पंतप्रधानांना केवळ ‘तारीफ’ ऐकायला आवडते. त्यांना अमेरिकेकडून लादणाऱ्या टेरिफची कसलीही चिंता नाही. त्यांनी आता स्वत:ची ‘तारीफ’ (स्तुती) ऐकून घेण्यापेक्षा त्यांनी आता अमेरिकेच्या संभाव्या टॅरिफवर बोलले पाहिजे.…
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला. अमेरिकन उत्पादनांवर कर लादणाऱ्या देशांवर परस्पर कर २ एप्रिलपासून लागू होतील, या पुनरूच्चार त्यांनी केला.…
कोल्हापूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्यावेळी निदर्शने करणाऱ्या शिवप्रेमींना पोलिसांनी बळाचा वापर करुन ताब्यात घेतले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : मराठी माणसाचा अपमान करणे आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे हाच भाजपाचा छुपा अजेंडा आहे. त्यासाठी एक अनाजी पंत मुंबईत येऊन गोमूत्र शिंपडून गेले. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा…
मुंबई : प्रतिनिधी : औरंगजेब चांगला प्रशासक होता असे वक्तव्य करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले. विधानसभेत त्यांच्या निलंबनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. निलंबन…
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून महिलेचा छळ सुरू असून मंत्र्यांनी स्वत:चा न्यूड फोटो पाठवून विनयभंगाचा प्रकार सुरू केला आहे, असा आरोप शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेने (ठाकरे गट) मंगळवारी आमदार भास्कर जाधव यांचे नाव सुचवले. तसे पत्र ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले. त्यामुळे काँग्रेस आता…
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा झालेला आहे. प्रश्न असा उरतो की, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे सरकारच्या चारित्र्यावरचे संतोष देशमुख यांच्या रक्ताचे डाग धुऊन निघणार आहेत…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गाव आता देशभरात परिचयाचे झाले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रासह देशभरात मोठी खळबळ उडाली. या हत्येत मंत्री धनंजय मुंडे…