खटला गांधी हत्येचा…
माथेफिरु हिंदू महासभेचा नथूराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येप्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी नथुराम गोडसे आणि नारायण डी.आपटे यांना फाशीची…
माथेफिरु हिंदू महासभेचा नथूराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येप्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी नथुराम गोडसे आणि नारायण डी.आपटे यांना फाशीची…
अजितदादांची आणि माझी पहिली भेट अगदीच अनौपचारिक पद्धतीने साधारण २००३-०४ मध्ये झाली. त्यावेळी मी ‘केईएम’मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होतो. वडील कृष्णा खोरे महामंडळात नोकरीत होते. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने बदलीचा…
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. शरद पवार यांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेताना अल्पावधीत त्यांनी स्वतःची कार्यशैली निर्माण केली. स्वतःची ओळख निर्माण केली. साडेतीन दशकांच्या राजकीय प्रवासात…
नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हळहळला आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धाजंली वाहिली.…
भारतामध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा केवळ वैयक्तिक अपयश, नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारातील चढउतार यापुरता मर्यादित नाही. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांत गेल्या दोन दशकांपासून दिसणाऱ्या आत्महत्यांच्या घटना या भारतीय शेतीव्यवस्थेतील आणि…
प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या कायदेशीर लढ्यापुरते मर्यादित नव्हे, अनिर्बंध सत्तेविरोधातील टीकाकारांचा आवाज दडपण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याच्या धोकादायक प्रवृत्तीचे एक गंभीर उदाहरण विक्रांत पाटील “डॉ. संग्राम पाटील विरुद्ध फडणवीस सरकार”…
जगभरात सध्या सुमारे ८३ कोटी प्रौढ लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. यापैकी एक चतुर्थांशाहून अधिक म्हणजे सुमारे २१.२ कोटी लोक भारतातील आहेत.मधुमेह आता भारतात केवळ आरोग्याची समस्या राहिलेली नाही, तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार बनत…
पुणे : बजाज पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये मंगळवारी झालेल्या अपघातात सायकली एकमेकांवर आदळून ६० सायकलस्वार जखमी झाले. जवळपास ६० हून अधिक सायकलस्वार एकमेकांवर वेगाने धडकले. तिकोना किल्याजवळील अरुंद रस्त्यांवर हा…
भारतीय जनता पक्ष यंत्रणांचा गैरवापर करतोय, सत्तेच्या माध्यमातून मुजोरी करतोय, प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. निवडणुकीमध्ये पैशाचा होणारा अमाप वापर हे त्याचेच निदर्शक आहे. तरीसुद्धा लोक भारतीय जनता पक्षाला निवडून…
महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीचे चित्र रंगवताना भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्षच आपसात लढत असल्याचे दिसते. तसे चित्र निर्माण केले जाते. आणि सत्ताधारी…