Kashmiriyat: काश्मीरचं नंदनवन पुन्हा फुलू दे…
काश्मीर… म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. इथली हवा प्रेमानं भरलेली आहे, इथलं पाणी एकतेची गाणी गातं. पण कधी कधी, या स्वर्गाला आव्हान दिलं जातं. इथं येणा-या लोकांच्या मनात भीती पेरली जाते. इथं…
काश्मीर… म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. इथली हवा प्रेमानं भरलेली आहे, इथलं पाणी एकतेची गाणी गातं. पण कधी कधी, या स्वर्गाला आव्हान दिलं जातं. इथं येणा-या लोकांच्या मनात भीती पेरली जाते. इथं…
नैरोबी (केनिया) : वन्यजीवांचे अवशेष, दुर्मिळ प्राण्यांची तसेच दुर्मिळ वनस्पतींच्या तस्करीच्या घटना कुठे ना कुठे नेहमीच घडत असतात. मानवी तस्करी हा आणखी एक वेगळा अभ्यासाचा विषय. पण वन्यजीवांचे आगर असलेल्या…
रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेला निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप एका नव्या वादात सापडला आहे. मी ब्राह्मणांवर लघवी करतो, अशी प्रतिक्रिया त्यानं सोशल मीडियावर व्यक्त केल्यामुळं त्याच्याविरोधात टीकेची झोड उठत आहे. एका वकिलाने…
आज, भारतीय रेल्वे ही वंदे भारत, राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि संपर्क क्रांती एक्स्प्रेस यासारख्या जलद आणि प्रिमियम ट्रेन चालवते. बुलेट ट्रेनचे कामही प्रगतिपथावर आहे. पण हे अंतर कापण्यासाठी आपल्याला…
आरएमएस टायटॅनिक हे सागरी इतिहासातील सर्वांत चर्चेचा विषय ठरलेले जहाज आहे. त्याचे कारण टायटॅनिकचा अपघात हा जगातील विनाशकारी सागरी अपघातांपैकी एक मानला जातो. टायटॅनिक हे एक ब्रिटिश लक्झरी प्रवासी जहाज…
मेहुल चोक्सीच्या अटकेनंतर गोदी मीडियाला आनंदाचे भरते आले आहे. कसलीही किरकोळ गोष्ट घडली तरी मोदींचा मास्टरस्ट्रोक म्हणून भलावण केली जाते. (Choksi PNB) –प्रतिनिधी सर्वसामान्य लोकांनी कितीही मोठ्या ब्रँडच्या दुकानातून सोने…
इंग्रजांना भारतातून हाकलून देणे, केवळ याच संकुचित अर्थाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडे पाहिले गेल्यामुळे भारतीय माणसांच्या व्यापक स्वातंत्र्याचा विचार झाला नाही, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला.‘माझ्या देशातील रुपयाचे अवमूल्यन झाले, त्यास…
फुले दाम्पत्याने कर्मकांड, ब्राह्मण्यवाद याविरोधात केलेला संघर्ष नाकारणे, म्हणजे आपण घाबरलेले आहोत, हे सांगणे आहे. सामाजिक सुधारणा करताना, महिलांना शिक्षण देताना सावित्रीमाईंना विरोध झाला, हे आपण नाकारू कसे शकता? याच्या…
नवी दिल्ली : अनेक प्राणीसंग्रहालयात आपल्याला काळा बिबट्या किंवा काळा चित्ता पाहायला मिळतो. तो नजरेस पडला की त्याचे भेदक डोळे आणि रेशमी काळी कातडी पाहून आश्चर्यचकीत व्हायला होते. जणू काय…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ अशा स्नेहपूर्ण शुभेच्छा देऊन मकर संक्रात साजरी केली जाते. गुजरातमध्ये पतंगोत्सव साजरा होतो. दक्षिणेत पोंगल साजरा करताना बैलांचा जलीकट्टू या…