Mad Sakharam: मॅड (सखारामचे) दिवस !
‘मॅड सखाराम’ माझ्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट ठरेल, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. माझ्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे प्रामाणिकपणे नाटक करायला घेतलं आणि बघता बघता आज ‘मॅड’ने ६० प्रयोगांचा टप्पा गाठलाय… हा…
‘मॅड सखाराम’ माझ्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट ठरेल, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. माझ्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे प्रामाणिकपणे नाटक करायला घेतलं आणि बघता बघता आज ‘मॅड’ने ६० प्रयोगांचा टप्पा गाठलाय… हा…
मुंबई : प्रतिनिधी : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत असरानी यांचे वयाच्या ८४ वर्षी निधन झाले. फुफुसाच्या आजाराने ते त्रस्त होते. चार दिवसापासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शोले चित्रपटातील त्यांची…
सतीश घाटगे : कोल्हापूर : कोल्हापूरमुळेच चित्रपटसृष्टीचा मी अशोकमामा झालो. कोल्हापूरने मला दिलेले हे नाव म्हणजे ही माझी ओळख आहे असे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले. अशोक…
मुंबई : प्रतिनिधी : मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनय आणि आपल्या नृत्य अविष्काराने प्रेक्षकांच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सध्या यांचे वयाच्या ९४ वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा…
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (२९ सप्टेंबर) परदेशी चित्रपटांवर १००% कर आणि फर्निचर आयातीवर ‘भरीव’ कर लादण्याची घोषणा केली. (US Tariff on Cinema) “आमचा चित्रपट निर्मिती व्यवसाय…
चेन्नई : करुर येथे शनिवारी सायंकाळी टीव्हीके नेते, तामिळ फिल्म सुपरस्टार विजय यांच्या प्रचारात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ४० पर्यंत गेला आहे. ( Karur rally) करूर येथे टीव्हीके अध्यक्ष विजय…
नवी दिल्ली : अमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) मुंबईचे माजी विभागीय संचालक आणि भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी समीर वानखेडे यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात…
नवी दिल्ली : दाक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना शनिवारी (२० सप्टेंबर) देशाचा सर्वोच्च आणि प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही घोषणा केली. २०२३ चा…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहराला चित्रपटाची मोठी परंपरा आहे. चित्रनगरीत अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चित्रपटक्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञानाची मदत घेऊन राजकीय नेतृत्वाने सांस्कृतिक व्यवस्थेचा विस्तार कसा होईल हे पाहिले…
‘२७ डाऊन’ ही संजय आणि शालिनीची ही कथा आहे. पण त्या दोघांची नाहीच ती. ती एकट्या संजयचीच आहे.पण त्याचीही नाही. त्याचे आयुष्य ज्या भारतीय रेल्वेशी जखडले आहे, त्या रेल्वेच्या रुळांचीच…