साहित्य-संस्कृती

पंडित नेहरू आणि गुरुदत्तः संवेदनशील भारताच्या कल्पनेचे ओझे वाहणारे द्रष्टे

राज्यसभा सदस्य मनोज कुमार झा हे प्रभावी वक्ते आहेत, तसेच ते प्रतिभावंत लेखकही आहेत. मनोज कुमार झा यांनी गुरुदत्त आणि नेहरु यांच्या दृष्टिकोनावर आधारित एक लेख लिहिला आहे. तो मूळ…

Read more

बशीर बद्र यांनी बकरीदच्या दिवशी स्वतःलाच कुर्बान केले

माणूस स्वतःचा जन्मदिवस किंवा मृत्यूचा दिवस निवडू शकत नाही. पण गेली अनेक वर्षे स्मृतीच्या उजाड वाळवंटात हरवून गेलेल्या नव्वदी पार केलेल्या शायर बशीर बद्र यांना जर आपल्या जाण्याचा दिवस निवडण्याची…

Read more

मुठभर किड्यांमुळे गव्हाचे पोते नष्ट करु नका….

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुठभर किड्यांमुळे गव्हाचे पोते नष्ट करु नका. किडे जरुर चिरडून टाका, पण गव्हाचे पोते सुरक्षित ठेवा, अशी भावना अजीम नवाज राही यांनी व्यक्त केली. दक्षिण महाराष्ट्र…

Read more

बँकिंग व्यवस्थेचे पोस्टमार्टम करणारी डॉक्युमेंटरी

The Great Indian Illusion ! भ्रमाचे पडदे फाडून, देशातील बँकिंग उद्योग सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याच्या जिव्हाळ्याचा विषय कसा आहे हे लोक शिक्षण करणारी वरुण सुखराज यांची नवीन डॉक्युमेंटरी फिल्म !…

Read more

माझा प्रवास: १८५७ च्या उठावाचा दुर्मिळ दस्तावेज

‘माझा प्रवास’ हे एखाद्या भारतीयाने लिहिलेल्या १८५७ च्या उठावाच्या सर्वात महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शी वर्णनांपैकी एक आहे. या शीर्षकाचा साधा अर्थ “माझी सफर/प्रवास” असा होता. हे पुस्तक पश्चिम भारतातील एक मराठी ब्राह्मण…

Read more

अजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कार

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणा-या २०२५ या वर्षातील राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा‘ या  संग्रहाची निवड करण्यात…

Read more

उल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कार

कोल्हापूर   : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून सावित्रीमाई पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, कोयनामाई पुरस्कारासाठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत, जनाबाई पुरस्कारासाठी प्रतिभा खैरनार तर…

Read more

लेखणी नसती तर कदाचित मी शस्त्र उचललं असतं Jacinta Kerketta 

जसिंता केरकेट्टा या झारखंडमधील उरांव आदिवासी समाजातील कवयित्री आणि पत्रकार आहेत. आदिवासी लोकांचे विस्थापन आणि निसर्गाचा होत असलेला नाश हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. आदिवासी हक्कांसाठी ठाम भूमिका घेऊन काम…

Read more

ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मनोरंजनातील सामूहिकतेचा अंत?

भारतीय ग्रामीण समाजाची सामाजिक आणि सांस्कृतिक रचना परंपरेने सामूहिकता, सहभाग आणि सहअस्तित्व यांवर आधारलेली होती. तंत्रज्ञानाची साधने मर्यादित असल्यामुळे मनोरंजन हे केवळ वेळ घालवण्याचे माध्यम नव्हते, तर सामाजिक बांधिलकी आणि…

Read more

गाणं कुठं सुरू आहे का?

संगीत ही फार सावकाशपणे बदलत जाणारी कला आहे, असं मानलं जातं. भाषेचा आश्रय घेतलेल्या कला उदाः साहित्यात त्यामानाने जलद बदल होतात. दृश्यकलांवर सुद्धा परिवर्तनाचा परिणाम दिसतो. संगीत ही एक वेगळी…

Read more