समाज

सतेज कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी : गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त व मार्गदर्शक माहिती मिळत असल्याचे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.  राजू शेट्टी…

Read more

कृषी उत्पन्न बाजार समिती सेस विरोधात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

कोल्हापूर : प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेस विरोधात आज शुक्रवारी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. त्यामुळे कोट्यवधीच्या व्यवहारावर परिणाम झाला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन…

Read more

राज्यात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यातील ६० हजार गट नंबर होणार ‘डीम्ड एनए’

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या आणि सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या महसूल…

Read more

मेजर स्वाती महाडिक यांना रणरागिनी ताराराणी पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठा महासंघांच्यावतीने मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार २०२५ हा मेजर स्वाती संतोष महाडिक यांना जाहीर करण्यात आला आहे.  पुरस्काराचे वितरण समारंभ १० डिसेंबर रोजी सकाळी…

Read more

साखर उद्योगाचा कडवट ‘गोडवा’ : प्रलंबित एमएसपी आणि आव्हानांच्या चक्रव्यूहात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था!

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला साखर उद्योग राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. हा उद्योग सुमारे ५ कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावतो, तसेच साखर कारखान्यांमध्ये आणि संबंधित…

Read more

अतिवृष्टी प्रस्तावावरुन शिवराजसिंग चौहान यांचे एका दिवसात घुमजाव

नवी दिल्ली : महायुती सरकारने अजुनही केंद्र सरकारला महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठवला नाही,  अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली होती. मात्र आज बुधवार खासदार…

Read more

तपोवनातील वृक्षतोडीला अजित पवारांचा विरोध

मुंबई : प्रतिनिधी : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभारण्यात येणार असून त्यासाठी तपोवनातील १५०० हून अधिक वृक्षांची तोड केली जाणार आहे. पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीला विरोध केला असून अभिनेते…

Read more

Raju Shetty’s acquittal : १३ वर्षांनी राजू शेट्टीसह ८० जणांची निर्दोष मुक्तता

कोल्हापूर : प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे २०१२  साली झालेल्या ऊस आंदोलन खटल्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८० जणांची कोल्हापूर सत्र न्यायालयात न्यायाधीश श्री.…

Read more

अखेर झाडांनीच सयाजी शिंदेंना मैदानात खेचलं!

कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवन परिसरातली अठराशे झाडं तोडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्याविरोधात नाशिकमध्ये जनआंदोलन उभे राहिले आहे. झाडे तोडण्यास तीव्र विरोध होऊ लागला आहे. त्याला राज्यभरातून व्यापक समर्थन मिळू लागले…

Read more

Sharda Sathe : शोषणविरहित जगासाठी स्त्रीवादी चळवळीची आवश्यकता: शारदा साठे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शोषणविरहित आणि मानवतापूर्ण जगासाठी स्त्रीवादी चळवळीची आजच्या काळातही मोठी आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाचे…

Read more