खासगीपणा हवाय की सुरक्षितता ?
‘राष्ट्र सर्वप्रथम’ हा सुविचार ज्या देशात ठोकून ठोकून जनतेच्या गळी उतरवला जातो, तिथे खासगीपणाला थारा नाही, हे अप्रत्यक्षपणे सांगितले नि सुचवलेही जाते. इथे खासगीपणाचा विचार एकप्रकारे निषिद्ध ठरतो. आज शासनसत्तेची…
‘राष्ट्र सर्वप्रथम’ हा सुविचार ज्या देशात ठोकून ठोकून जनतेच्या गळी उतरवला जातो, तिथे खासगीपणाला थारा नाही, हे अप्रत्यक्षपणे सांगितले नि सुचवलेही जाते. इथे खासगीपणाचा विचार एकप्रकारे निषिद्ध ठरतो. आज शासनसत्तेची…
नागपूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात आय.टी.पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री…
कोल्हापूर : प्रतिनिधी : किडनीशी संबंधित आजारांचे प्रारंभिक टप्प्यातच अचूक निदान करणारे अत्याधुनिक पोर्टेबल उपकरण विकसित करण्यात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना यश आले आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी उर्जा संचयासाठी संशोधित केलेल्या नव्या सिलार रासायनिक पद्धतीसाठी भारत सरकारकडून पेटंट जाहीर झाले आहे. संशोधन विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे…
सतीश घाटगे : कोल्हापूर : भारतात दुरदर्शनवर सुरु झाल्यावर १९८८ मध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरील ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या गाण्यात पश्चिम बंगालची झलक दाखवताना पहिल्यांदा मेट्रोचे दर्शन भारतीयांना झाले. या मेट्रोतून…
पुणे : प्रतिनिधी : इस्त्रोच्या जडणघडणीत योगदान देणारे ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूष डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे वयाच्या १०० वर्षी निधन झाले. जन्मभूमी कोल्हापूर असलेल्या चिटणीसांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र पदवी संपादन…
या माणसाचा प्रवास थक्क करणारा होता. दहा मुलातलं नववं मूल. पितृछत्र लहानपणीच हरपल्यानं कुटुंबाची वाताहत झालेली. तल्लख बुध्दी नि स्मरणशक्ती असूनही परिस्थितीमुळे सुरळीत शिक्षण शक्य नव्हतं. नोकरी करत बाबा जिद्दीने…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध होण्यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन) कंपनी…
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ता सुरक्षेचा विचार करून १ ऑक्टोबर २०२७ पासून सर्व इलेक्ट्रिक कार, बस आणि ट्रकसाठी अकॉस्टिक व्हेईकल अलर्टिंग सिस्टम (AVAS) अनिवार्य करण्याचा प्रस्ताव…
नवी दिल्ली : स्वदेशी विकसीत दूरसंचार तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या निवडक देशांच्या यादीत आता भारतही सामील झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (२७ सप्टेंबर) यांनी केले. (BSNL 4G)…