गिधाड, ससाण्यांचा हजारो किलोमीटरचा थरारक प्रवास
विदिशा (मध्य प्रदेश) येथे जखमी अवस्थेत सापडलेले एक यूरोशियन ग्रिफन गिधाड तब्बल पंधरा हजार किलोमीटर उडत कझाकस्तानपर्यंत गेले आणि पुन्हा भारतात परत आले. अनेक देश ओलांडत केलेला हा प्रवास “अभूतपूर्व…
विदिशा (मध्य प्रदेश) येथे जखमी अवस्थेत सापडलेले एक यूरोशियन ग्रिफन गिधाड तब्बल पंधरा हजार किलोमीटर उडत कझाकस्तानपर्यंत गेले आणि पुन्हा भारतात परत आले. अनेक देश ओलांडत केलेला हा प्रवास “अभूतपूर्व…
नाशिक : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवन येथे साधुग्राम उभारणीसाठी शेकडो झाडे कापण्यात येणार आहेत. त्याविरोधात नाशिककर पर्यावरणप्रेमी एकवटले असून त्यांच्या आंदोलनाला अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे. या वृक्षतोडीवर सयाजी…
एकीकडे महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत वाढत असताना उत्तराखंड राज्यात हिमालयन काळ्या अस्वलांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे उत्तराखंडच्या वन विभागाने पौरी जिल्ह्यात हिमालयीन काळ्या अस्वलांना गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश काढले आहेत.…
डॉ. व्ही.एन. शिंदे ग्लोबल वॉर्मिंगवर स्वीडनमधील सोळा वर्षांची तरुणी ग्रेटा थनबर्ग जगातील राष्ट्रप्रमुखांना सुनावते, “सारे काही चुकीचे घडत आहे. मी इथे असायला नको होते. मी सागराच्या पल्याड असणाऱ्या माझ्या शाळेत…
मुंबई : प्रतिनिधी : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
संयुक्त राष्ट्राच्या खाद्य आणि कृषी संघटनेने (FAO) प्रसिद्ध केलेल्या “ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट २०२५ (FRA 2025) या नव्या अहवालानुसार, गेल्या दशकभरात जगभरात वनांची तोड (deforestation) काही प्रमाणात कमी झाली आहे.…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यभरात विशेषत: मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. पिके उद्ध्वस्त झाली आहेत. पशुधनही मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. मोठी…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असताना राज्य परिवहन महामंडळाच्या तब्बल ३४ आगार प्रमुखांनी दांडी मारल्याची धक्कादायक बाब उघड आली आहे. अत्यावश्यक स्थितीमुळे त्यांनी मुख्यालयात हजर…
नवी दिल्ली : लडाखमधील शिक्षण आणि पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि इतरांची तत्काळ आणि बिनशर्त सुटका करण्यात यावी, अशी मागणी कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) ने सोमवारी (२९ सप्टेंबर) नवी दिल्ली येथे…
भारताची सर्वांगीण प्रगती न होण्याचे प्रमुख कारण हे “सक्तीचे समाधान” आहे. ही एक जणू अफूची गोळी जनतेने घेतलेली असते. (Happiness) – डॉ. गिरीश जाखोटिया “चंदन” – आमचा नवा धोबी. थेट…