पर्यावरण

Khanapur Rain: खानापुरातील १५ गावे संपर्कहीन

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगाव शहर आणि परिसरात पावसाचा जोर तिसऱ्या दिवशीही कायम आहे. मुसळधार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर केली आहे.…

Read more

Heavy rain hits Belgaum: बेळगावात अनेक घरांत पाणी

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगावात मंगळवारी (२४ जून) सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागातील घरे आणि दुकानात पाणी शिरले. शहरातील क्लब रोडला तर नदीचे  स्वरूप प्राप्त झाले आहे. वैभवनगरमधील…

Read more

Maha Cabinet Decision: ‘शक्तिपीठ’ला मंजुरी; शेतकऱ्यांचा विरोध बेदखल

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील तिर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. त्या विरोधाची नोंद न घेता मंगळवारी (२४ जून) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महामार्गाला मंजुरी देण्याचा निर्णय…

Read more

Gokak Falls: गोकाकचा धबधबा प्रवाहित

बेळगाव : प्रतिनिधी : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेला बेळगाव जिल्ह्यातील गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे धबधब्यातून पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याने…

Read more

Death toll of rain: महाराष्ट्रात १५ दिवसांत १८ पाऊसबळी

मुंबई : राज्यात गेल्या पंधरा दिवसांत अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पडझड झाली, आणखी काही दुर्घटना घडल्या. यांमध्ये १८ जणांचा बळी गेला आहे. तसेच विविध घटनांमध्ये ६५…

Read more

Road damaged: चोर्ला घाटातील रस्ता तुटून गेला

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगाव-गोवा मार्गावरील कुसमळी येथील रस्ता वाहून गेल्यामुळे चोर्ला मार्गे गोव्याला जाणारा रस्ता शनिवारी मध्यरात्रीपासून बंद झाला आहे. यामुळे गोव्याला जाणारी वाहतूक बैलुर आणि खानापूरमार्गे वळविण्यात आली…

Read more

Three Jawans killed: भूस्खलनात तीन जवानांचा मृत्यू

सिलीगुडी : उत्तर सिक्कीममधील चाट्टेन येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्या भूस्खलनात लष्कराच्या तीन जवानांच्या मृत्यू झाला. नऊ जण बेपत्ता आहेत. दरम्यान, ३० मे पासून लाचुंगमध्ये अडकलेल्या १,६०० पर्यटकांना सोमवारी सकाळी…

Read more

Kolhapur flood: ‘वडनेरे समितीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली काय? ’

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापुराबाबत वडनेरे समितीचा अहवाल राज्य सरकारने मान्य केला आहे काय? असेल तर त्यामध्ये महापूर येऊ नये याकरिता सुचवलेले उपाय काय आहेत आणि त्यावर…

Read more

Heavy Rain hit Guwahati : गुवाहाटीत धुवाँधार; पाचजण ठार

गुवाहाटी : गुवाहाटी शहराच्या काही भागांसह कामरूप (मेट्रो) जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी धुवाँधार सुरू आहे. पावसामुळे झालेल्या भूस्खलनात मुलांसह किमान पाच जणांचा मृत्यू झाला…

Read more

Pandit Neharu : माझी राख गंगा आणि शेतात विखरुन टाका…

नवी दिल्ली: काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मंगळवारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ६१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या मृत्युपत्रातील काही अंश शेअर केले. त्यांच्या मृत्युपूर्वी १० वर्षांपूर्वी लिहिलेल्या मृत्युपत्रात नेहरूंनी त्यांच्या अस्थी…

Read more