आंदोलन

Damania-munde : दमानिया आणखी ‘बॉम्ब’ फोडणार!

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत राज्य सरकारला दिलेला चार दिवसाचा अल्टिमेटम संपला आहे. मंगळवारी (दि. ४ फेब्रुवारी) त्यांच्या भ्रष्टाचाराच्या आणखी काही बाबी उघड करणार आहे,…

Read more

Panasare case : पानसरे हत्येतील सहा आरोपींना जामीन

मुंबई : प्रतिनिधी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या सहा जणांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. सचिन अंदुरे, वासुदेव सूर्यवंशी, गणेश मिस्कीन, अमित…

Read more

Dhananjay Munde : आ. क्षीरसागर-आंधळेचे संबंध

मुंबई : विशेष प्रतिनिधी : माझ्या राजीनाम्याबाबतचा निर्णय आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेद फडणवीस घेतील, अशी प्रतिक्रिया सद्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी…

Read more

A breach of protocol : झेंडावंदनातील प्रोटोकॉलवरुन मुख्यमंत्र्याकडे तक्रार

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रजासत्तादिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचा भंग झाल्याची तक्रार प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई मेलद्वारे…

Read more

Farmer’s suicide : विष पिऊन आंदोलक शेतकऱ्याची आत्महत्या

नवी दिल्ली : शंभू सीमेवर एका ५५ वर्षीय आंदोलक शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. आंदोलनस्थळी तीन आठवड्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. रेशम सिंग असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे…

Read more

Beed Morcha:वाल्मिक कराडला पालकमंत्रिपद भाड्याने दिले

बीड : धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडला पालकमंत्रिपद भाड्याने दिले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके शनिवारी केला. गुन्ह्याचा तपास लागेपर्यंत धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, असे…

Read more

Dallewal: शेतकरी नेत्यावर तत्काळ उपचार सुरू करा

नवी दिल्ली : एका महिन्याहून अधिक काळ उपोषण करणारे शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांना रुग्णालयात हलवावे आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात यावेत, असे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला…

Read more

Beed- Parbhani Incident : आंबेडकरी आणि मराठा समाजावर मार खाण्याची वेळ का आलीय?

विजय चोरमारे : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्र्यांनी शपथ घेतली. आणि या शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या आनंदापेक्षाही ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, अशा लोकांच्या नाराजीचा सूर अधिक तीव्रपणे उमटू लागलाय. म्हणजे…

Read more

शेतकऱ्यांचा ‘दिल्ली मोर्चा’ पुन्हा स्थगित

नवी दिल्ली : पिकांसाठी किमान आधारभूत किमतीसह, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्याच्या मागणीसाठी शंभू बॉर्डवरून पंजाबमधील शेतकऱ्यांनी रविवारी दिल्लीच्या दिशेने पुन्हा एकदा कूच केली. मात्र हरियाणा पोलिसांनी तो पुन्हा…

Read more

लोकशाही देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होते मग भारतात का नाही? : शरद पवार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेत महायुतील मोठा विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. ईव्हीएम मतदान प्रक्रिकेला आव्हान देत मारकडवाडीतील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा…

Read more