महाराष्ट्र

Maha Investment: महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र ‘डेटा सेंटर कॅपिटल’ आणि ‘सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल’ म्हणून पुढे येत असून उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती घडणार आहे. यूकेसोबत झालेल्या रणनीतिक करारामुळे भारतात अधिक गुंतवणूक…

Read more

Kalasekar award: अरूणचंद्र गवळी, डिसोजा यांना काळसेकर पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रख्यात कवी सतीश काळसेकर आणि ऋत्विज काळसेकर यांच्या वाङ्‌मयीन कार्याच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणारे सन २०२५ साठीचे काव्य पुरस्कार सुप्रसिद्ध कवी अरुणचंद्र गवळी…

Read more

Eight rain victims: राज्यात दोन दिवसांत आठ पाऊसबळी

मुंबई : महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून मंगळवारी (१९ ऑगस्ट) सकाळी रायगड जिल्ह्यात एका ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांत राज्यातील पाऊसबळींची संख्या आठ झाली आहे. (Eight…

Read more

Mumbai, Kokan Rain: मुंबईत २४ तासांत ३०० मिमी पाऊस; तीनशे जणांचे स्थलांतर

मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ३०० मिलीमीटरच्यावर पाऊस पडला आहे. त्यामुळे मुंबईकरांची कोंडी झाली आहे. मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून…

Read more

Panchganga river nears warning level : पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे

कोल्हापूर : प्रतिनिधी : धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस, धरणातून होणारा विसर्ग यामुळे पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी ३६.३ फुटांवर पोचली असून इशारा पातळी ३९…

Read more

Raje Raghuji Bhosle : राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई  :  प्रतिनिधी : इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याची भूमिका श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीने पार पाडली आहे. या तलवारीमुळे आपण इतिहासाशी जोडले गेलो आहे. नागपूरसह इतर ठिकाणी ही…

Read more

Mithi river crosses danger level : मुंबईत मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

मुंबई : प्रतिनिधी : रात्रभर सुरू असलेला पाऊस आणि मंगळवारी (१९ ऑगस्ट) सकाळपासून सुरू झालेला जोरदार पाऊस यामुळे मुंबईत सगळीकडे पाणीच पाणी झाले आहेत. त्यातच मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी…

Read more

Makarand Patil : अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा :  मंत्री मकरंद पाटील

मुंबई  : प्रतिनिधी :  राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ…

Read more

CM orders to contact with Karnataka : अलमट्टीबाबत कर्नाटक सरकारशी संपर्क ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई  : प्रतिनिधी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले. मागील दोन दिवसांत…

Read more

Goldman Sachs Bank : ‘तिसरी मुंबई’तून आर्थिक विकासाचा नवा अध्याय : मुख्यमंत्री

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरक्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत आहे. ही  आर्थिक विकासाचा नवा अध्याय असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१८…

Read more